धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. सोमवारपर्यंत (दि. 26) जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 100.21 टक्के पाउस पडला. समाधानकारक पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 98 टक्के पाणीसाठा झाला आहे. रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान तीन हजार 216 मिलीमीटर आहे. जिल्ह्यात 26 सप्टेंबरपर्यंत तीन हजार 223 मिमी …
Read More »नवरात्रोत्सव विशेष : वेणगाव येथील जागृत महालक्ष्मी
कर्जत : विजय मांडे कर्जत रेल्वेस्थानकापासून पूर्वेकडे चार किलोमीटर अंतरावर कर्जत-जांभिवली रस्त्यावर वेणगाव येथे श्री महालक्ष्मीचे स्वयंभू देवस्थान आहे. हे देवस्थान प्राचीन व जागृत असून पंचक्रोशीसह इतर ठिकाणांहून असंख्य भाविक नवरात्रोत्सवात आवर्जून दर्शनासाठी येतात. या देवास्थानची आख्यायिका अशी सांगितली जाते की, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आपल्या बहिणीस भेटावयास जाताना तिच्या रथाचे …
Read More »खालापुरातील मोरबे धरणात आढळले दोन व्यक्तींचे मृतदेह
शरीरावर जखमा; पोलिसांचा तपास सुरू खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात एक महिला व एक पुरुष असे दोन मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ते बुडाले? त्यांनी आत्महत्या केली? की कुणी त्यांची हत्या करून पाण्यात फेकून दिले याबाबत उलट सुलट चर्चा केली जात आहे, मात्र संबंधित महिला व पुरुषाच्या …
Read More »कोरोनाच्या दोन वर्षांनंतर घुमणार गरबा
नवरात्रोत्सवानिमित्त तरुणाईमध्ये उत्साह पाली : प्रतिनिधी वैश्विक महामारी कोरोनामुळे सर्व सण-उत्सवांवर निर्बंध होते. नवरात्रोत्सवात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली, मात्र सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी होती. दोन वर्षांनंतर सण-उत्सव साजरे करण्यास मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे यंदा तरुणाईचे आकर्षण असलेला गरबाही घुमणार आहे. नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मंडळांना देवीच्या आगमनाचे वेध लागले …
Read More »बिबट्याची नखे विकणारी टोळी गजाआड
माणगावमध्ये वनविभाग व पोलिसांची कारवाई माणगाव : प्रतिनिधी वन्यजीवांची हत्या करून अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या अवयवांना बाजारपेठेत चांगला मोबदला मिळत असल्याने अनेक टोळ्या वन्यजीवांची हत्या करून तस्करी करीत आहेत. अशाच एका टोळीतील चार आरोपींना बिबट्याची 10 नखे विक्री करताना वनविभाग व पोलिसांनी माणगावमध्ये गजाआड केले आहे. …
Read More »लम्पीमुळे दुग्ध व्यावसायिकांना फटका
गैरसमजामुळे ग्राहक संख्या घटली पाली : प्रतिनिधी लम्पी रोेगामुळे शेतकरी व पशुपालक हवालदिल झाले आहेत. या आजाराबद्दल अनेक नागरिकांमध्ये गैरसमज पसरत असून काही लोकांनी दूध घेणे व पिणे बंद केले आहे. याचा फटका दुग्ध व्यावसायिकांना बसला आहे. लम्पीचा फैलाव दुधातून होत नाही. याबद्दल पशुसंवर्धन विभागाने माहिती दिली तरीही लोकांमध्ये चिंता …
Read More »पेण अर्बन बँक बुडव्यांचे ठेवीदारांनी घातले श्राद्ध
पेण : प्रतिनिधी अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा व सहकार क्षेत्रात कलंक लागलेल्या पेण अर्बन बँक घोटाळ्याला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शेकडो ठेवीदारांनी शुक्रवारी (दि. 23) बँकबुडव्यांचे श्राद्ध घालत व मृत ठेवीदारांना श्रद्धांजली वाहत प्रशासनाचा निषेध केला. पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या …
Read More »झेडपीपीएफएमएस प्रणालीमध्ये ‘राजिप’ राज्यात प्रथम
अलिबाग : प्रतिनिधी वार्षिक लेखा विहीत वेळेत स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयाकडे राज्यात प्रथम सादर करण्याचा बहुमान रायगड जिल्हा परिषदेने मिळविला आहे. गतिमान प्रशासन आणि पारदर्शक कामकाज यामुळे राज्यात रायगड जिल्हा परिषदेने आपले वेगळेपण जपले आहे. जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचा सन 2021-22 …
Read More »पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी निषेध व श्रद्धांजली कार्यक्रम
पेण : प्रतिनिधी पेण अर्बन बँक घोटाळ्यात भरडलेल्या ठेवीदार आणि खातेदारांना 12 वर्षांनंतरही न्याय मिळाला नसल्याने शुक्रवारी (दि. 23) बँकेच्या मुख्य शाखेजवळ संघर्ष समितीतर्फे निषेध व्यक्त करून मृत ठेवीदारांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. 758 कोटी रुपयांचा घोटाळा होऊन बुडीत निघालेल्या पेण अर्बन बँकेला आता 12 वर्षे पूर्ण झाली तरी या …
Read More »वायुद्ध स्पर्धेत श्रीवर्धनच्या खेळाडूंचे यश
श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त आज जगामध्ये विविध खेळ खेळले जातात. वायुद्ध म्हणजे वास्तविक युद्ध. वायुद्ध असो. ऑफ इंडियाचे संस्थापक संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वरिष्ठ प्रशिक्षक व खेळाडू यांची पहिली राज्यस्तरीय वायुद्ध चॅम्पियनशिप पुणे येथे झाली. या स्पर्धेसाठी रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सांगली औरंगाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणांहून एकूण 60 …
Read More »