Breaking News

Ramprahar News Team

उलवे विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल उलवे विद्यालयात सोमवारी (दि. 15) सेवा सहयोग फाऊंडेशन, मुंबई यांच्या सौजन्याने विज्ञान प्रदर्शन झाले. या संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील विविध संकल्पना प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट करून सांगण्यात आल्या. इयत्ता आठवी ते दहावीच्या विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित विविध प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. न्यूटनच्या गतिविषयक …

Read More »

मंजूर विकासकामांच्या निविदा त्वरित प्रसिद्ध करा; भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20मधील तक्का गावातील व आजूबाजूच्या परिसरातील मंजूर विकासकामांच्या निविदा त्वरित प्रसिध्द करण्यात याव्या, अशी मागणी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जयंत पगडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल मनपा आयुक्त सुधाकर देशमुख व महापौर डॉ. कविता चौतमोल यांना निवेदन …

Read More »

भाजपचा महाविकास आघाडीवर सोशल मीडियातून हल्लाबोल

मुंबई ः प्रतिनिधी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर सोमवारी (दि. 15) सोशल मीडियातून हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकार लबाड असून, या सरकारने जनतेला त्रस्त करून सोडल्याची टीका भाजपने केली आहे. ट्विटरवर एकामागोमाग एक असे ट्विट करीत भाजपने राज्य सरकारवर वाग्बाण सोडले. लबाड महाविकास आघाडी सरकारने जनतेला चहूबाजूंनी त्रस्त करून सोडले आहे. …

Read More »

उरण कोरोनामुक्त करूया!; भाजपचे नागरिकांना आवाहन

उरण : वार्ताहर मुंबई शहराप्रमाणे इतर शहरात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. उरण तालुक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झाला नाही. पुढील काळात कोरोनामुक्त उरण करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी नागरिकांना केली आहे. ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे किंवा कोणत्याही व्याधींनी ग्रस्त असल्यास …

Read More »

घारापुरीला सागरी तटबंदी; संरक्षक भिंतीसाठी 37.50 कोटींच्या कामाचा शुभारंभ

उरण : प्रतिनिधी जेएनपीटीच्या 37.50 कोटी खर्चाच्या मंजूर करण्यात आलेले आणि मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या घारापुरी बेटासभोवार उभारण्यात येणार्‍या संरक्षक भिंत व सागरी तटबंदीच्या कामाचा शुभारंभ सोमवारी (दि. 15) करण्यात आला. यासाठी आमदार महेश बालदी आणि स्थानिकांनी मागणी केली होती. बेटासभोवार उभारण्यात येणार्‍या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या तटबंदीमुळे समुद्राच्या लाटाने …

Read More »

मोराज सोसायटीत कचराकुंडीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांच्या नगरसेवक निधीमधून अनेक विकासाची तसेच नागरिकांना सुविधा देण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत नगरसेवक अजय बहिरा यांच्या नगरसेवक निधी मधून तक्का येथील मोराज सोसायटीमध्ये कचरा कुंडी वाटप करण्यात आले. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होते. पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा यांच्या …

Read More »

गतिरोधकवर पांढरे पट्टे नसल्याने अपघात

पनवेल :प्रतिनिधी नवीन पनवेलमधील रस्ते बनवताना सिडकोने टाकलेल्या  गतिरोधकावर नियमाप्रमाणे पांढरे पट्टे मारण्यात न आल्याने आणि खणून ठेवलेल्या ठिकाणी रोज अनेक अपघात होत आहेत. त्यामध्ये जखमी होऊन अनेकजण कायमचे जायबंदी होत आहेत. नवीन पनवेल सिडको झोनमध्ये सिडकोने यावर्षी अनेक रस्त्यांची कामे केली. त्यामुळे नागरिकांना चांगल्या रस्त्याचे समाधान मिळाले. काही ठिकाणी …

Read More »

‘त्या’ वेबसाइटवरील जातीवाचक गावांची नावे बदलण्याची मागणी

पनवेल : जातीवाचक गावांची अथवा वस्त्यांची नावात फेरबदल करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मात्र तरीदेखील http://raigad.govt.in in या शासकीय वेबसाईटवर अनेक वस्त्यांची, गावांची नावे अद्यापही जातीवाचक असल्याने स्पष्ट दिसून येत आहेे. त्यामुळे जिल्ह्याच्या नकाशावरील या नावांमध्ये तत्काळ फेरबदल करण्याची मागणी आंबेडकरी लोकसंग्राम संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी जिल्हाधिकार्‍यांना …

Read More »

पनवेल मनपाचा बॉटल्स फॉर चेंज उपक्रम; पुनर्प्रक्रियेद्वारे तयार करणार उत्पादने

पनवेल : प्रतिनिधी  पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्लास्टिक पुर्नवापर करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी बिसलेरीच्या सहकार्यातून बॉटल्स फॉर चेंज उपक्रम राबविण्यात येणार आहे. सुक्या कचर्‍याची पुनर्प्रक्रिया केल्यानंतर कचर्‍याचे मुल्य वाढते. त्यामुळे ज्या सोसायट्या 100 किलो पेक्षा जास्त कचरा प्रतिदिन निर्माण करतात. अशा सोसायटीने अशा तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यांना यातून उत्पन्नही मिळू शकेल. 18 …

Read More »

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा विजेतेपदाचा ‘चौकार’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मुंबई संघाने उत्तर प्रदेशचा अंतिम सामन्यात सहा गडी राखून धुव्वा उडवत विजय हजारे करंडक जिंकला. यूपीने सलामीवीर माधव कौशिकच्या नाबाद 158 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईला विजयासाठी 313 धावांचे आव्हान दिले होते. मधल्या फळीतील आदित्य तरेचे नाबाद शतक (118) आणि कर्णधार पृथ्वी शॉची आक्रमक अर्धशतकी (73) खेळी …

Read More »