Breaking News

Ramprahar Team

विधिज्ञ् नईमा घट्टेंच्या पनवेल कार्यालयाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त अलिबागच्या युवा विधिज्ञ् नईमा इमरान घट्टे यांच्या पनवेल मधील नव्या कार्यालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते. पनवेल न्यायालयात होणार्‍या कामकाजमध्ये असंख्य प्रकरणे असतात. गोरगरीब नागरिक ग्रामस्थ तसेच विविध लोकांना …

Read More »

दूषित पाणीपुरवठ्यामुळे भाजप खारघर मंडल आक्रमक

उपोषणाला बसण्याचा इशारा खारघर : रामप्रहर वृत्त मागील पंधरा दिवसांपासून खारघर सेक्टर 12 जी टाईपमधील वसाहतीत दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या तांत्रिक दोषाचे निवारण लवकर होत नसल्याने खारघर भाजप मंडलाच्या शिष्टमंडळाने पाच दिवसांत यावर उपाय निघाला नाही किंवा संपूर्ण पाईपलाईन बदलाचा निर्णय घेतला गेला नाही, तर सिडको …

Read More »

दिवाळे गाव होणार स्मार्ट व्हिलेज

 पाहणीदरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांचा विश्वास नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 31) आमदार मंदा म्हात्रे यांनी पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी  नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गाव उदयास येणार असल्याचे सांगितले. …

Read More »

आणखी एक यशस्वी टप्पा

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने एक नवा टप्पा गाठला आहे. देशातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात लसमात्रा यशस्वी ठरली असून झपाट्याने उंचावलेला रुग्णसंख्येचा आलेख तितक्याच वेगाने खालीदेखील आलेला आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन सर्वांनी नववर्षात प्रवेश केल्यानंतर चित्र …

Read More »

अखिल भारतीय संत संमेलनात कर्जत चिंचवली येथील दिंडी सर्वोत्तम

कर्जत : बातमीदार खालापूर तालुक्यातील इम्यॅजिका येथे झालेल्या 10व्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनात दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रमेश महाराज नाईक यांच्या कर्जत चिंचवली येथील माऊली महिला वारकरी दिंडी पथकाने पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्यातील 600 हुन अधिक वारकरी मंडळाच्या दिंडी या संत साहित्य संमेलनात सहभागी …

Read More »

महाडच्या पूरग्रस्त आंबेडकर महाविद्यालयातील ग्रंथालयाला कपाटांची भेट

पाली : प्रतिनिधी सह्याद्री मित्रमंडळ रिलायन्स टाऊनशिप नागोठणे यांच्या वतीने महाडच्या आंबेडकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी दोन कपाटे प्राचार्यांच्या उपस्थितीत ग्रंथपालांना सुपूर्द केली. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड आणि परिसरात प्रचंड हाहाकार माजला होता. यात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या संगणक प्रयोगशाळा व ग्रंथालयाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. जीव, भौतिक व रसायनशास्त्र प्रयोगशाळा …

Read More »

सिमेंट बंधार्यामुळे किकवी परिसर जलसमृद्ध

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात शासनाच्या जलसंधारण विभागाच्या वतीने सिमेंट बंधारे मंजूर करण्यात आले होते. त्या निधीमधून तालुक्यातील किकवी येथे चिल्लार नदीवर सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. मे 2021 मध्ये बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधार्‍यात पाणी अडविण्यात आले असून या बंधार्‍यामुळे किकवी पुलाच्या दोन्ही बाजूचा परिसर जलसमृद्ध झाला आहे. तालुक्यातील किकवी …

Read More »

नढाळ गावाशेजारी बेकायदेशीर उत्खनन व बांधकाम

खालापूर : प्रतिनिधी मौजे नढाळ गावास दोन पाझर तलाव आहेत. दोन्ही तलावाचे पाणी नढाळ गावाच्या शेजारील ओढ्यावर येते. या ओढ्याला लागून संत निरंकारी मंडळ यांची जमीन आहे. संत निरंकारी मंडळाने त्या मिळकतीला वॉल कम्पाउंडचे बांधकाम चालू केले आहे. हे बांधकाम करण्याकरिता संत निरंकारी मंडळाने कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नसल्याची माहिती …

Read More »

विहिरीशेजारी स्मशानभूमीचे बांधकाम

महिला व ग्रामस्थांचा विरोध पाली : प्रतिनिधी विहिरीजवळ स्मशानभूमी बांधण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या स्मशानभूमीला मिळखतखार मळा, सारळ व म्हाप्रोली ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी नाही तर जगणेही मुश्कील असे असताना आजही रायगड जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या, पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे धडपडताना, संघर्ष करताना …

Read More »

कोकण कृषी विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत समन्वयाची गरज -डॉ. अजय कोहली

कर्जतमध्ये राज्य वार्षिक भात गटचर्चा कर्जत : बातमीदार सर्वसामान्य शेतकर्‍यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे हे शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे. सामान्य व्यक्ती आपल्या आहारात अन्न म्हणून प्रामुख्याने ज्या भात जाती वापरतात त्या विकसित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ. अजय कोहली यांनी नुकतेच कर्जत येथे …

Read More »