Breaking News

Ramprahar Team

महामार्गावरील दिवाबत्ती नवी मुंबई महापालिकेकडे

नवी मुंबई : बातमीदार सायन-पनवेल महामार्ग हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने येथील आवश्यक सुधारणांकरिता नवी मुंबई महापालिकेस सार्वजनिक बांधकाम विभागावर अवलंबून राहावे लागत आहे. तथापि या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना याची कल्पना नसल्याने नवी मुंबई महापालिकेला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते, मात्र आता सायन-पनवेल महामार्गावरील दिवाबत्तीची जबाबदारी …

Read More »

नवी मुंबईतील गावठान घरांवर हातोडा

बेकायदेशीर बांधकामांना मात्र अभय; सिडको व पालिकेच्या कारवाईबाबत संशय? नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई केली जात आहे. यामध्ये गावठाणातील बांधकामांना लक्ष केंद्रित असताना सिडको वसाहतीतील बेकायदेशीर बांधकामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. गाव आणि शहर असा भेदभावामुळे अतिक्रमण विभागाच्या कारवाईबाबत प्रश्न निर्माण झाला आहे …

Read More »

पुन्हा खबरदारी हवीच

जगभरातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारने मास्कच्या वापराबाबत जनतेमध्ये आलेल्या ढिलाईकडे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारांनी नव्या कोरोना हॉटस्पॉट्सकडे बारकाईने लक्ष ठेवावे असेही केंद्राने म्हटले आहे. देशात शुक्रवारी 8503 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली. आरोग्य यंत्रणांशी सल्लामसलत करून कोरोनाच्या निरनिराळ्या विषाणू प्रकारांचा सामना करण्यासाठी बूस्टर डोसची आवश्यकता आहे का, याचा निर्णय …

Read More »

कर्जतमध्ये कोविड लसीकरण जनजागृती रॅली

कर्जत : प्रतिनिधी युनायटेड वे मुंबई ही संस्था कर्जत तालुक्यात कोविड लसीकरण जनजागृती मोहीम राबवित आहे. या संस्थेने  शुक्रवारी (दि.10) कर्जत शहरात कोविड लसीकरण जनजागृती रॅलीचे काढली होती. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, नगरसेवक बळवंत घुमरे, युनायटेड वे च्या रायगड समन्वयक रेखा …

Read More »

’स्वावलंबन क्वीन 2021’च्या महाअंतिम फेरीस कर्जतमध्ये प्रारंभ

कर्जत : प्रतिनिधी स्वावलंबन फाउंडेशन मुंबई या संस्थेच्या ’स्वावलंबन क्वीन- 2021’ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचा प्रारंभ शुक्रवारी (दि. 10) कर्जतमध्ये करण्यात आला. या महाअंतिम फेरीसाठी राज्यातील 80 महिला निवड झाली आहे. स्वावलंबन संस्थेने राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील सुमारे दोनशे महिलांची ऑनलाइन परीक्षा घेतली होती. …

Read More »

कल्पेश ठाकूर यांच्या हातून पुण्याचे काम होतच राहो -आमदार रविशेठ पाटील

पेणमध्ये देवदूत कार्य अहवालाचे प्रकाशन पेण : प्रतिनिधी अपघातग्रस्तांना गेली 17 वर्षे विनामुल्य सेवा व कोरोना काळात मोफत रुग्णवाहिका पुरविणारे तसेच अन्नदान करणारे कल्पेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या देवदूत कार्य अहवालाचे प्रकाशन नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भविष्यातही कल्पेश ठाकूर यांच्याकडून जनतेची सेवा करण्याचे पुण्याचे काम होत राहो, असे आमदार …

Read More »

अवकाळी पावसाचा अनेकांना फटका

नुकसानग्रस्तांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी आलिबाग : रामप्रहर वृत्त नुकताच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील भातशेतीला बसला आहे. त्याचप्रमाणे आंबा, भाजीपाला व कडधान्य पिके तसेच विटभट्टी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात नुकताच सलग तीन दिवस अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने विशेषत: खारेपाट भागात …

Read More »

पेणचे वैभव धनावडे साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित

पेण : रामप्रहर वृत्त नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पेणचे वैभव दिलीप धनावडे यांना साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धनावडे यांच्या ‘माझा एकलेपणा’ या चारोळी संग्रहाला पुण्यातील साहित्य गौरव या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. तो संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. …

Read More »

वरसोली समुद्रकिनार्यावर स्वच्छता अभियान

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रिझम सामाजिक विकास संस्थेचा उपक्रम अलिबाग : जिमाका रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था व स्पर्धा विश्व अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील वरसोली समुद्रकिनार्‍यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  समुद्रकिनारा स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, …

Read More »

पाल्हे येथे बहरतेय मानवनिर्मित कांदळवन

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील पाल्हे येथे खाडीकिनारी 20 हेक्टर क्षेत्रावर लावलेले मानवनिर्मित कांदळवन चांगले बहरत आहे. ओसाड जमिनीवर सागरी पर्यावरण बहरू लागले आहे. कांदळवनाच्या आधाराने स्थानिकांना चिंबोर्‍या, मासे पकडण्याचे साधन निर्माण झालेले आहे. झाडावर सुगरणीची घरटे दिसू लागले आहेत. यासह इतर पक्षांचीही किलबिलाट सुरू झाली आहे. वाढते औद्योगिकीकरण, शेतीसाठी कांदळवनाची …

Read More »