Breaking News

Ramprahar Team

पोलादपुरात लवकरच ज्येष्ठ नागरिकांचेही लसीकरण

डॉ. राजेश शिंदे यांची माहिती पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यात आतापर्यंत निर्धारित शासकीय व निमशासकीय कर्मचार्‍यांचे 70टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, लवकरच पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनाही कोविशिल्ड लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आयुषचे डॉ. राजेश शिंदे यांनी येथे दिली.  कोविशिल्ड लसीकरणाची सुरूवात 9 फेब्रुवारीपासून झाली. पोलादपूर तालुक्यातील सुमारे 203जणांना कोविशिल्ड लस …

Read More »

पेठ गावाजवळील खाडीतील मासे मृत्युमुखी झाल्याने शेतकरी संतप्त

खारघर : प्रतिनिधी खारघर सेक्टर 33 मधील पेठ गावाजवळील खाडीमध्ये घातक रसायन टाकण्यात आल्यामुळे शेकडो मासे मृत्युमुखी झाल्याने मच्छीमारी करणार्‍या या शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. खारघरमधील पेठगाव लगत असलेल्या खाडीत गावातील सचिन वासकर व शेतकरी मच्छीमार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असे वासकर परिवार लग्न कार्यनिमित्त तीन दिवस व्यस्त असल्यामुळे …

Read More »

पाली बायपास भूसंपादन प्रक्रियेत एकाही शेतकर्यावर अन्याय होऊ देणार नाही

आमदार रवींद्र पाटील यांची ग्वाही पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली-बलाप-झाप या नियोजित बाह्यवळण (बायपास) रस्त्यासाठी प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया सुरु केली असून, त्याला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या बायपास भूसंपादन प्रक्रियेत एकाही शेतकर्‍यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका आमदार आमदार रविशेठ  पाटील यांनी शुक्रवारी (दि. …

Read More »

कोरोनामुळे पोलीस दलात अस्वस्थता

बदल्या, आर्थिक व्यवहार, तक्रारींमुळे ताणतणावात वाढ पनवेल : रामप्रहर वृत्त चार हजारांहून अधिक मनुष्यबळ असलेले नवी मुंबई पोलीसदल गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सातत्याने ताणाखाली आहे. त्यातच पोलीस दलातील वरिष्ठ पदांवरील बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण होत असल्यामुळे अंतर्गत ताणही वाढला आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांनी पोलीस दलात सारे काही आलबेल …

Read More »

पनवेल परिसरात रस्ते अपघात वाढले

तीन वेगवगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू; दोन जण जखमी पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यावर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. साहसिकच नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रवास केला. रस्ते वाहतुकीचे प्रमाण वाढले व रस्ते वाहतूकीमुळे होणारे अपघातही वाढले. पनवेल परिसरातही दररोज अपघात घडून अनेक नागरिक मरण पावतात. नुकत्याच परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या …

Read More »

अलिबागच्या पांढर्या कांद्यांचा भाव वधारला; 200 रूपये माळ

अलिबाग : प्रतिनिधी अलिबागचा पांढरा कांदा  विक्रीसाठी बाजारात येऊ लागला आहे. त्याचा भाव सध्या वधारला आहे. लहान कांदा 180रुपये माळ तर मोठा कांदा 200रुपये माळ या दराने सध्या विकला जात आहे. अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये पांढर्‍या कांद्याचे पिक जास्त प्रमाणावर घेतले जाते. मागील वर्षी 240हेक्टरवर …

Read More »

कर्जतमध्ये ज्येष्ठ नागरिक सभागृहाचे भूमिपूजन

कर्जत : प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधण्याच्या कामाचे   भूमिपूजन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगर परिषद क्षेत्रातील नाना मास्तर नगर येथील व्यायाम शाळेवर पत्र्याची शेड टाकण्याचा शुभारंभही करण्यात आला. नगर परिषदेचे बांधकाम सभापती विवेक दांडेकर, स्थानिक नगरसेवक भारती पालकर, धनंजय दुर्गे,  मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगर …

Read More »

ग्रामविकास अधिकार्याचे दर्शन झाले दुर्लभ

नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प कर्जत : बातमीदार नेरळचे ग्रामविकास अधिकार्‍याचे ग्रामपंचायत कार्यलयात दर्शन दुर्लभ झाले आहे. बॉडीगार्ड तरुणांच्या गराड्यात असलेले ग्रामविकास अधिकारी अनंत सुळ यांची शहरातील नागरिकांना प्रतीक्षा लागून राहिली असून, ग्रामविकास अधिकार्‍याविना ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला आहे. नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सलग तीन वर्षे एकही ग्रामविकास अधिकारी काम करू शकला नाही. …

Read More »

जलदुर्गांवर जाण्यासाठी तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा

मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा व पद्मदुर्ग या समुद्रातील किल्ल्यांवर जाण्यासाठी तरंगती जेट्टी व्हावी, अशी अपेक्षा गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यटक व स्थानिक नागरिक करीत आहेत. मात्र पुरातत्व विभाग व महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड या खात्यांमध्येच सुसंवाद नसल्याने या ठिकाणी तरंगती जेट्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तरंगती …

Read More »

पळपुटे सरकार

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचे कारण पुढे करून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आठवडाभरात गुंडाळण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने जाहीर केला. त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीही नाही. तसे घडणारच होते हे एखाद्या लहानग्या पोराने देखील सांगितले असते. कारण या सरकारला लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये काडीचाही रस नाही. निव्वळ खुर्च्या उबवण्याच्या कार्यक्रमात या सरकारची सर्व शक्ती …

Read More »