नवी मुंबई ः बातमीदार पृथ्वी ही शेष नागाच्या फण्यावर नसून ती कामगारांच्या, कष्टकर्यांच्या तळहातावर आहे, हे सरकारला व जगाला आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, पोवाडा व कथेद्वारे ठणकावून सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती तुर्भे विभागातील इंदिरानगर येथे साजरी करण्यात आली. या वेळी सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »हर घर तिरंगा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
तिरंगा शिवणकामात नवी मुंबई बचत गटाचा सहभाग नवी मुंबई ः बातमीदार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार नवी मुंबई शहरात 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नुकताच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांसमवेत आढावा बैठक …
Read More »नव्या सरकारचा धडाका
राज्यात सत्तापरिवर्तन होऊन नवे सरकार स्थापन झाल्याला महिना पूर्ण झाला आहे. आता मंत्रिमंडळ कधी स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या दृष्टीने हालचालीही सुरू आहेत. विरोधकांनी मात्र हा मुद्दा पुढे करीत ओरड चालविली आहे. त्यांना टीका करण्याचा अधिकार जरूर आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या …
Read More »रायगडातील माळराने रानफुलांनी बहरली
माणगाव ः प्रतिनिधी पावसाळ्याच्या दिवसात रानफुलांना बहर आला असून माळरानावर गवत फुलांचा सडा पसरला आहे. संततधार पडणारा पाऊस, पावसाळ्यातील आल्हाददायक गारवा यामुळे रायगड जिल्ह्यातील माळराने विविध फुलांनी बहरली आहेत. निसर्ग आणि पर्यावरणाच्या विविधतेने रायगड जिल्ह्यातील जंगल समृद्ध आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर तालुक्यातील माळरानावर, डोंगरावर विविध प्रकारच्या फुले, वनस्पती उगवतात. साधारणतः …
Read More »पेणमध्ये इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे आयोजन
पेण ः रामप्रहर वृत्त पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मूर्तीकार समुदायासह जेएसडब्ल्यू ग्रुपने सहयोग केला आहे. रंग अभिमानाचा या संकल्पनेवर आधारित जेएसडब्ल्यू इको-फ्रेंडली गणेशोत्सवाचे 5 ते 7 ऑगस्टदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणपतीच्या मूर्तींना पर्यावरणस्नेही रंगांनी रंगविण्याबद्दल या मूर्तिकारांमध्ये जेएसडब्ल्यूचे जाणीवजागृती निर्माण करण्याचे …
Read More »फेसबुक पोस्टप्रकरणी तरुणीवर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कोदिवले गावातील आशा अनंत राणे या तरुणीने आपल्या फेसबूक अकाऊंटवरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. याबाबत आंबेडकर अनुयायांनी नेरळ पोलीस ठाणे येथे शेकडोंच्या संख्येने जमून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, त्या तरुणीविरूद्ध समाजात भावना भडकावून वातावरण दूषित करणे आणि …
Read More »आजपासून मासळीचा हंगाम सुरू
खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी बोटी झाल्या सज्ज मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात सोमवार (दि. 1)पासून मासळीचा हंगाम सुरू असल्याने सुमारे 650 छोट्या-मोठ्या बोटी मासेमारी करण्यसाठी सज्ज झाल्या आहेत. 1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी समाप्त झाला आहे. आता पुन्हा नव्याने मासेमारी करण्यासाठी मच्छीमार तयार झाले असून मोठ्या …
Read More »देवकुंड धबधबा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा
स्वराज्य संघटनेने वेधले लक्ष माणगाव ः प्रतिनिधी सह्याद्रीच्या खोर्यात निसर्गाच्या सान्निध्यात असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधबा. कुंडलिका नदीचे उगमस्थान देवकुंड धबधबा आहे. पाटणूस पंचक्रोषीतील विठ्ठल नगर भिरा येथून देवकुंड धबधबा येथे जाण्यासाठी साधारण 4 किमी. पायवाट आहे. पायवाट अतिशय खडतर पण मनोरंजक आहे. वाटेवर हलके पाण्याचे ओढे …
Read More »श्री गणेश कार्यशाळात कारागिरांची लगबग
रेवदंडा ः प्रतिनिधी गणेशोत्सव महिन्याभरावर येऊन ठेपल्याने श्री गणेश कार्यशाळेत मूर्ती कारागिरांची लगबग वाढली आहे, श्री गणेश कार्यशाळेत माती काम, रंगकाम व आखणी या कामात कारागीर मग्न झाले असून दिवस व रात्र कामे सुरू असलेली दिसून येतात. आराध्य दैवत श्री गणरायाची मूर्ती बनविण्याचे कसबी कारागीर कार्यशाळेत काम करीत आहेत, विविध …
Read More »नेरळ रेल्वेस्थानकातील उदवाहन यंत्रणा कार्यान्वित
कर्जत ः बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत एंडकडील नेरळ जंक्शन रेल्वेस्थानकातील प्रवाशांच्या सेवेत आली आहे. अनेक महिने रखडलेल्या नेरळ स्थानकातील उदवाहन बद्दल स्थानिक प्रवासी संघटना पाठपुरावा करीत होती. मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन स्थानकात मुंबई दिशेकडे पादचारी पुलाला उदवाहन बसविले गेले आहे, मात्र स्टकचर तयार होऊन अनेक महिने लोटले तरी नेरळ स्थानकातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper