Breaking News

Ramprahar Reporters

भारत-न्यूझीलंड आमनेसामने

आजपासून पाच टी-20 सामन्यांची मालिका ऑकलंड ः वृत्तसंस्थाभारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात शुक्रवारपासून (दि. 24) होत आहे. नववर्षात भारताचा हा पहिला परेदश दौरा असणार आहे. याआधी वर्ल्ड कप 2019मध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी पुन्हा भारताकडे असणार आहे, मात्र भारतीय संघाचा कर्णधार …

Read More »

सिद्धगडचा आझाद दस्ता रूपेरी पडद्यावर

शहीद भाई कोतवाल चित्रपट शुक्रवारी होणार प्रदर्शित कर्जत : संतोष पेरणेभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या आझाद दस्त्यातील क्रांतिवीरांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शहीद भाई कोतवाल असे या चित्रपटाचे नाव असून, त्याचा प्रेरणादायी ट्रेलर सोशल मीडियावर …

Read More »

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या समावेशनासाठी आज पनवेल ते मंत्रालय लाँग मार्च

पनवेल ः येथील परिसरातील 23 ग्रामपंचायतींमधील कर्मचार्‍यांचे पनवेल महापालिकेत समायोजन व्हावे यासाठी बुधवारी (दि. 22) पनवेल ते मंत्रालय असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहिती म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार व सरचिटणीस अनिल जाधव यांनी दिली. पनवेल महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी नगर परिषदेसह …

Read More »

कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील गीतगंधाली

‘रयत’च्या शताब्दी वर्षानिमित्त सांगीतिक कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त संस्थापक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत आणि संभाजी पाटील प्रस्तुत गीतगंधाली संगीतमय कार्यक्रम मंगळवारी (दि. 21) रंगला. ‘रयत’च्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर …

Read More »

‘सीएए’ मागे घेणार नाही

गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांना ठणकावले लखनऊ : वृत्तसंस्थानागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) कोणाच्याही विरोधात नाही. या कायद्यामुळे मुसलमानच काय तर कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. त्यामुळे किती विरोध करायचा आहे तो करा, पण छातीठोकपणे सांगतो की कोणत्याही परिस्थितीत हा कायदा मागे घेतला जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ उल्लेख घेतला मागे

साईबाबांच्या जन्मस्थळ वादावर पडदा मुंबई : प्रतिनिधीसाईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नाही, तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असल्यास आमची कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका शिर्डीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी बैठकीत मांडली. ही भूमिका दोन्ही बाजूने मान्य झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा …

Read More »

शिवसेनेचा खरा चेहरा उघड : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका केली आहे. शिवसेनेने 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

विद्यार्थ्यांनो, स्वत:ला सिद्ध करा -डॉ. माधव वेलिन्ग

पनवेल : रामप्रहर वृत्तस्पर्धेच्या युगात आव्हानांसोबत संधीही आहेत. त्या साध्य आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नशील राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. माधव नारायण वेलिन्ग यांनी सोमवारी (दि. 20) खांदा कॉलनी येथे केले. मुंबई विद्यापीठ संलग्न असलेल्या व शिक्षणासह कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात …

Read More »

भाजपमध्ये नड्डापर्व!

संघटनकुशल जे. पी. यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची सोमवारी (दि. 20) बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी नड्डा यांच्या नावाची घोषणा केली. मावळते अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून नड्डा यांनी सूत्रे स्वीकारली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

परीक्षा पे चर्चा : पंतप्रधानांकडून विद्यार्थ्यांना यशप्राप्तीचा कानमंत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’परीक्षा पे चर्चा’ या कार्याक्रमाद्वारे दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपयशाने खचून न जाऊ नये. अपयशी झालो तर आपण यशाच्या दिशेने जात आहोत, असा त्याचा अर्थ होतो, असे सांगत मोदींनी विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी प्रेरित केले.या कार्यक्रमात एकूण दोन हजार …

Read More »