Breaking News

Ramprahar Reporters

जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरविणार -आमदार महेश बालदी

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास हाच आपला उद्देश असून, जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवेन, अशी ग्वाही आमदार महेश बालदी यांनी दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश बालदी यांनी माजी आमदार विवेक पाटील आणि तत्कालीन आमदार मनोहर भोईर यांचा पराभव केला. त्यानंतर आमदार बालदी …

Read More »

खालापूरमध्ये बिबट्याचे दर्शन

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील नावंढे गावात सोमवारी (दि. 11) बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली असून, वनविभागाचे पथक तेथे तळ ठोकून आहे. नावंढे गावातून केळवली रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर सोमवारी सकाळी 10.30च्या सुमारास रवी हाडप यांना बिबट्याचे दर्शन झाले.बिबट्याला चाहूल लागल्यावर त्याने गवतात धूम ठोकली. बिबट्याच्या वृत्ताने परिसरातील नागरिकांत घबराट …

Read More »

नेमबाजांची कमाल; टोकियो ऑलिम्पिकमध्ये 15 जागा निश्चित

दोहा : वृत्तसंस्था दोहा येथे सुरू असलेल्या 14व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत अंगद वीर सिंह बाजवा आणि मायराज अहमद खान यांनी स्किट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली, तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवले. नेमबाजांनी केलेल्या या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने …

Read More »

नव्या कोळी प्रजातीला सचिन तेंडुलकरचे नाव

अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरात पर्यावरणशास्त्र आणि संशोधन संस्थेतील कनिष्ठ संशोधकाने नुकताच दोन कोळी प्रजातींचा शोध लावला. इंडोमॅरेंगो आणि मॅरेंगो अशी या दोन प्रजातींची नावे आहेत. यातील एका प्रजातीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले आहे. ध्रुव प्रजापती असे या संशोधकाचे नाव असून, ते कोळी वर्गीकरण या विषयावर पीएचडी करीत …

Read More »

भारताचा विजयी ‘दीपक’

ट्वेन्टी-20 मालिकेत बांगलादेशवर मात नागपूर : प्रतिनिधी बांगलादेशविरुद्धच्या दीपक चहरने घेतलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारताने तिसरा आणि अंतिम ट्वेन्टी-20 सामना जिंकला आणि मालिकाही 2-1 अशी जिंकली. श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे 175 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने अवघ्या सात धावा …

Read More »

निवडणुकीनंतरही भाजपमध्ये इनकमिंग; वाकडीतील शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीनंतरही भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यार्‍यांचा ओघ कायम असून, पनवेल तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी (दि. 9) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल …

Read More »

वारकर्यांच्या मिनीबसला आंबेनळी घाटात अपघात; 19 जण जखमी

पोलादपूर : प्रतिनिधी आंबेनळी घाटात शनिवारी (दि. 9) सकाळी एका वळण उतारावर वारकर्‍यांची मिनीबस आंब्याच्या झाडावर धडकली. या अपघातात पंढरपूर येथून परणारे 19 प्रवासी जखमी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या दिवाण खवटी येथील वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे गेले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते परतत असताना त्यांची मिनीबस …

Read More »

बहुप्रतिक्षित अयोध्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल

संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला, तर सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी पाच एकर जागा नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येमधील बहुचर्चित जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी (दि. 9) ऐतिहासिक निकाल दिला. त्यानुसार अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे, तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्यात येणार आहे. याबाबत …

Read More »

फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पराभव : महमदुल्ला

राजकोट : वृत्तसंस्था बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्ला याने दुसर्‍या ट्वेन्टी-20 सामन्यातील पराभवासाठी फलंदाज दोषी असल्याचे म्हटले आहे. चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांच्या हाराकिरीमुळे बांगलादेशला पराभव पत्करावा लागला, असे महमदुल्लाने सांगितले. बांगलादेशच्या फलंदाजीबद्दल महमदुल्लाने सांगितले की, आम्हाला आमच्या फलंदाजीत बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही, पण फलंदाजीतील काही कमकुवत बाजूंवर अद्यापही मेहनत …

Read More »

मुश्ताक अली क्रिकेट करंडक; महाराष्ट्राचा निसटता विजय

मुंबई : प्रतिनिधी गत उपविजेत्या महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेतील ‘क’ गटातील सलामीच्या सामन्यात रेल्वेविरुद्ध आठ धावांनी निसटता विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 15 षटकांचा खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राने 15 षटकांत जेमतेम 6 बाद 104 धावांपर्यंत मजल मारली. अझिम काझी …

Read More »