पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात खारघर येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, 13 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ग्रामीणमध्ये नऊ नव्या रुग्णांची नोंद झाली. ग्रामीण भागानेही कोरोनाच्या रुग्णांची शंभरीपार केली आहे. याशिवाय इतर ठिकाणचे रुग्ण मिळून जिल्ह्याचा एकूण आकडा 518वर पोहचला आहे. पनवेल महापालिका हद्दीत नवीन पनवेल सहा, …
Read More »Monthly Archives: May 2020
गुड न्यूज! पनवेलमध्ये 100हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त!!
पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी त्यासोबतच या महामारीतून बरे होणार्यांचे प्रमाणही वाढत आहे. तालुक्यातील 142 रुग्ण रविवार (दि. 17)अखेर ठणठणीत बरे झाले आहेत. पनवेल तालुक्यात कामोठे येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर खारघर, कळंबोली, तळोजा, खांदा कॉलनी, नवीन पनवेल व पनवेलमध्ये …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज औषधाचे होणार वाटप
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 18) खारघर शहर आणि गावात नागरिकांना अर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याच्या औषधाचे वाटप करण्यात येणार आहे. स्थायी समितीचे सभापती प्रवीण पाटील यांनी ही माहिती दिली. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले असून, सात जणांचा दुर्दैवी …
Read More »करंजात जनतेच्या भावनांचा उद्रेक; ग्रामपंचायतीवर धडक; पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात
उरण : बातमीदार उरण तालुक्यातील करंजा येथे शंभरहून कोरोना रुग्ण आढळल्याने गावाचे कामकाज ठप्प झाले आहे. सर्वकाही बंद असल्याने ग्रामस्थांच्या भावनांचा शनिवारी (दि. 16) रात्री उद्रेक होऊन जमावाने ग्रामपंचायतीवर धडक देत हल्लाबोल केला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच पोलिसांनी ती नियंत्रणाखाली आणल्याने मोठा अनर्थ टळला. करंजा गावात सुरकीच्या पाड्यातील एकाला कोरोनाची …
Read More »मनरेगासाठी 40 हजार कोटी; आरोग्य, शिक्षणासंदर्भातही अर्थमंत्र्यांकडून महत्त्वाच्या घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी (दि. 17) पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर सोबत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा …
Read More »देशव्यापी लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेला देशातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबाबत केंद्र सरकारने रविवारी (दि. 17) परिपत्रकाद्वारे माहिती दिली. यासोबतच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सोमवार (दि. 18)पासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच देशाला संबोधित करताना लॉकडाऊन वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार घोषणा …
Read More »पावसाळ्यापूर्वीची कामे तत्काळ पूर्ण करा
आमदार गणेश नाईक यांची नवी मुंबई महापालिकेला सूचना नेरुळ : बातमीदार नवी मुंबई महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधाच्या कामात गुंतली असली तरी पावसाळापूर्व कामांनाही प्राधान्य देऊन ही कामे 31 मे पर्यंत पूर्ण करावीत, अशी सूचना आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. महापालिका आयुक्त आणि पालिका प्रशासकांना त्यांनी यासंदर्भात 13 मे …
Read More »पायी चालत जाणार्यांसाठी राज्य शासनाने बसेसची व्यवस्था करावी -संजयआप्पा ढवळे
माणगाव : प्रतिनिधी मुंबई, पुणे व अन्य शहरांतून पायी चालत कोकणात आपल्या गावांकडे येणार्या नागरिकांचे पुरते हाल होत आहेत. काहींना आपला जीव देखील यामध्ये गमवावा लागला आहे. याकडे राज्य सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष देवून वरील अनेक शहरांतून कोकणाकडे येणार्या नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अथवा इतर खाजगी बसेसची किंवा रेल्वेची व्यवस्था …
Read More »आदिवासी बांधवांचा घसा कोरडाच!
पनवेल तालुक्यातील वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या पनवेल : बातमीदार लॉकडाऊनमुळे तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांवरील आदिवासीच्या घरी धान्य नाही की पिण्यासाठी पाण्याचा थेंब नाही. पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चाललेली आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासींना वणवण भटकावे लागत आहे. काही वाड्यांवर अन्न …
Read More »नवी मुंबईत एका दिवसात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू; एकूण संख्या 1190
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत रविवारी (दि. 17) कोरोनाचा संसर्ग झाल्याचे 62 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 1190 झाली आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे एकाच दिवसात पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सात दिवस बंद केल्याने काही प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळेल अशी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper