पनवेल : प्रतिनिधी कोविड-19 रुग्णांसाठी केंद्र शासनाने सुधारित डिस्चार्ज पॉलिसी जाहीर केली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्रिस्तरीय संस्थात्मक रचनेनुसार ही सुधारित पॉलिसी तयार करण्यात आली असून ही रूग्णांच्या लक्षणाच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. 1. सौम्य, अति सौम्य व लक्षणे नसलेले रुग्ण :- ज्या रुग्णांना आरोग्य संस्थांमध्ये दाखल करण्यात आले …
Read More »Monthly Archives: May 2020
‘मासळी विक्रीकरिता वाहनांना परवानगी द्यावी’
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोळी बांधवाना अलिबाग, उरण व तळोजा बंदरावरुन मच्छी विक्रीकरीता ये-जा करण्याकरीता वाहनांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जारी केले …
Read More »एसटी डेपोविना प्रवाशांचे हाल; नवी मुंबईतील समस्येची राज्य शासनाने दखल घेण्याची मागणी
नवी मुंबई : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 17 तारखेपर्यंत आंतरराज्य परिवहन सेवा सुरू केल्याने अनेक नागरिकांनी गावी जाणे पसंत केले आहे. त्यासाठी एसटी डेपोत अर्ज करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र यात नवी मुंबईकरांची एसटी डेपो नसल्याने मात्र वाताहत सुरू आहे. परराज्यात जाणार्या मजुरांना व राज्यातील इतर जिल्ह्यांत जाणार्या …
Read More »रोह्यात सुसज्ज रुग्णालय उभारा; नागरिकांची मागणी; उपचारासाठी गाठावे लागतेय मुंबई, पुणे, पनवेल
रोहे : प्रतिनिधी रायगड जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रोहा तालुक्यात वाढते नागरीकरण व तालुक्यात असलेले दोन औद्योगिक क्षेत्र पहाता तालुक्याचा आर्थिक विकास झपाट्याने होत आहे. या सर्व बाबीला पुरक असलेले नागरिकांचे व कामगारांचे आरोग्य मात्र रामभरोसे आहे. प्राथमिक उपचाराच्या व्यतिरिक्त अन्य उपचारासाठी नागरिकांना मुंबई, पुणे, पनवेल गाठावे लागत आहे. विकासाच्या …
Read More »कैद्यांचे विलगीकरण शाळेत
पनवेल : वार्ताहर नव्याने येणार्या कैद्यांसाठी खारघरमधील एका शाळेत विलगीकऱण केंद्राची व्यवस्था कऱण्यात आली आहे. या केंद्रात 40हून अधिक कैदी असल्याने कारागृह पोलिसांचा परिसराला जागता पहारा आहे. खारघर येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता 2,124 असून सध्या कारागृहात 2500 हून अधिक कैदी शिक्षा भोगत आहेत. नव्याने येणार्या कैद्यांसाठी खारघर येथील …
Read More »‘नवी मुंबईकरांना मालमत्ता कर, पाणी देयक माफ करावे’
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांचा सहा महिन्यांचा मालमत्ता कर व पाणी देयक माफ करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भगत यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. भगत यांनी दिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे, मार्च 2020च्या सुरूवातीपासून नवी मुंबईत कोरोनाचे अस्तित्व पहावयास मिळाले असून आता कोरोनाचा नवी मुंबईत …
Read More »राष्ट्रीय ऑनलाइन परिसंवाद
कळंबोली : रामप्रहर वृत्त सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये महाविद्यालय कळंबोली येथील इतिहास विभाग व आयक्यूएसी डिपार्टमेंट व असोसिएशन सह इंटरनॅशनल जर्नल अॅण्ड रीसर्च इ पब्लिकेशनस हैदराबाद, तेलंगणा आणि इतिहास विभाग, कन्या महाविद्यालय, गीतानगर, गुवाहाटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रिसर्च स्टार मुर्थी एज्युकेशन कम्युनिटी सेंटर फॉर युथ, चित्तूर …
Read More »तळोजावासीयांची वायू प्रदूषणातून मुक्तता करावी; नगरसेविका नेत्रा पाटील यांनी वेधले महामंडळाचे लक्ष
तळोजा ः रामप्रहर वृत्त तळोजा औद्योगिक वसाहतीतून (एमआयडीसी) येणार्या वायु प्रदूषणातून तळोजा वासीयांची मुक्तता करावी, अशी मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांना निवेदन दिले आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये लॉकडाऊन काळात कोणते कारखाने सुरु आहेत, याकडे गांभीर्याने लक्ष …
Read More »चिरनेर गावात नाकाबंदी
चिरनेर : रामप्रहर वृत्त चिरनेर गावातील प्रत्येक वेशीवरच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारपासून नाकाबंदी करण्यात आली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात पोहचला असुन, उरण जवळच्या करंजा गावात कोरोना बाधित 57 रूग्ण सापडल्यामुळे करंजा गावाची पुर्ण नाकाबंदी केली आहे. दरम्यान याच उरण तालुक्यातील चिरनेर गावात बँका, दवाखाने, मेडीकल, भात गिरणी व मसाल्याच्या …
Read More »कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाही नवी मुंबईतील काही नागरिक बेफिकीरच!
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 800चा टप्पा ओलांडला असला तरी अद्याप नवी मुंबईकर बेफिकीरच असल्याचे दिसून येत आहे. शहरी भाग गर्दीमुक्त असले तरी गावठाण व झोपडपट्टी भाग मात्र गजबजलेले दिसत असून शहरातील नागरिकदेखील गावठाण भागात खरेदीसाठी येऊ लागले आहेत. त्यामुळे नवी मुंबईचा धोका अधिक वाढला आहे. नवी …
Read More »