प्राचीन काळात व्यापारी बंदर म्हणून प्रसिध्दीस असलेल्या चौलमध्ये पोर्तुगीजांनी सन 1505मध्ये व्यापारानिमित्त प्रवेश केला. चौल व रेवदंडासह कोर्लई भागावर पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. कोर्लई किल्ला निजामाच्या ताब्यातून हिसकावून घेत सन 1594मध्ये कोर्लई किल्ला काबीज केला. कुंडलिका समुद्र खाडीत प्रवेश करणार्या जहाजावर लक्ष ठेवणे कोर्लईच्या टेकडी किल्लावरून सोपे जात असे. या सगळयात …
Read More »‘सीसीए’, ‘एनआरसी’ आवश्यकच
सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट-सीएए म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन-एनआरसी म्हणजेच राष्ट्रीय नागरिक नोंदणी यावरून सध्या देशभरात वातावरण ढवळून निघत आहे. या दोन्हींची संकल्पना न समजून घेता त्याला केला जाणारा विरोध हा आंधळाच म्हटला पाहिजे. सीएए आणि एनआरसी या उभय बाबी भिन्न आहेत. सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा …
Read More »अवैध दारूचा जागोजागी महापूर!
केंद्र शासनाने राष्ट्रीय आणि राज्यमार्ग या ठिकाणी दारू विक्रीला निर्बंध आणले होते. रस्ते अपघातात होणारे मृत्यू लक्षात घेऊन रस्त्याच्या कडेला दारूविक्री बंद करण्यात आली होती. त्या वेळी उत्पादन शुल्ककडून करण्यात आलेल्या नाकेबंदीमुळे केवळ वाइन शॉपवर दारू मिळायची. त्यात जागोजागी उभ्या राहिलेल्या बीअर शॉपी या निर्णयाच्या कचाट्यात आल्या होत्या, पण आता …
Read More »बळीराजाची फसवणूक
कोणतीही घटनात्मक जबाबदारी शिरावर नसली की बोलणे सोपे असते. अमुक करा, तमुक करा, न्याय द्या, असा राणा भीमदेवी थाटात अनेक जण फुकाचा कैवार घेत असतात. प्रत्यक्षात जेव्हा कृती करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र हीच मंडळी कच खातात. याचाच प्रत्यय राज्यात केलेल्या अपुर्या व तुटपुंज्या शेतकरी कर्जमाफीवरून आला आहे. महाराष्ट्रात सत्तेवर …
Read More »स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करू नका हो!
की घेतले न हे व्रत अंधतेने। लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने। जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे। बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे॥ या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्गदर्शक काव्यपंक्ती अंदमान येथील सेल्युलर जेलमधून तत्कालीन पेट्रोलियममंत्री मणिशंकर अय्यर यांनी निष्ठूरपणे काढून टाकल्या आणि संपूर्ण भारतात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणार्या तमाम देशभक्तांचा …
Read More »‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ म्हणजे काय रे भाऊ?
देशात सध्या दोन गोष्टींची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट अॅक्ट-सीएए अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन-एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी. या दोन्हींवरून देशातील वातावरण ढवळून निघाले असून, काही ठिकाणी हिंसाचारही उफाळला आहे. वास्तविक ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ या उभय बाबी भिन्न आहेत. सीएए म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती …
Read More »बदलत्या हवामानाचा मच्छीमारांना आर्थिक फटका
कोकण किनारपट्टीला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. या कोकण किनार पट्टीवर मासळीचा व्यवसाय करणारी असंख्य कुटुंब वास्तव्य करून राहत आहेत. नारळ, सुपारीची उंच झाडे हे किन्नरपट्टीचे वैभव असून येथे आता पर्यटकांची मोठी संख्या वृद्धिगत होताना दिसत आहे.सागर किनारी राहणार्या कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मच्छिमारी करणे असून देशाला …
Read More »कोटीच्या कोटी उड्डाणे
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी का म्हटले जाते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आयपीएलच्या पुढील वर्षी होणार्या तेराव्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली आणि अनेक खेळाडू मालामाल झाले. यात देशी-विदेशी खेळाडूंनी आपली छाप उमटविली. त्यांच्यावर सरस कामगिरीची जबाबदारी असेल. आयपीएल या पाच अक्षरी शब्दात इतकी …
Read More »न्यायास विलंब कुठवर?
बलात्कारासारख्या गुन्ह्यात संबंधित बळी तरुणीला वा तिच्या पश्चात तिच्या कुटुंबियांना पुन्हा पुन्हा न्याययंत्रणेसमोर उभे करणे हे तितकेच अन्यायकारक आहे. या विलंबातून त्यांच्या वाट्याला येणार्या अवहेलनेची, क्लेषाची कल्पना करता येणार नाही. आरोपींच्या मानवी हक्कांची बारकाईने दखल घेणार्या न्याययंत्रणेने संवेदनशीलतेचा समतोल साधायलाच हवा. हैदराबादेत अलीकडेच झालेल्या एका डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्या …
Read More »आदिवासी तरुणांचे भवितव्य अंधारात
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली. या कालावधील आपल्या देशाने बरीच प्रगती केली. सामाजिक, शैक्षणिक सुधारणा झाल्या. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी अनेक योजना राबवल्या गेल्या त्याचा लाभ या समाजातील लोकांनी घेतला. परंतु गावा-शहरापासून दूर डोंगरात, रानात राहणारा आदिवासी समाज आजही अनेक सुविधांपासून वंचित आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper