ज्या ठिकाणी गुरू नानक यांची प्राणज्योत मालवली होती, त्या ठिकाणी पुढे ‘कर्तारपूर साहिब गुरुद्वारा’ उभारण्यात आला. परंतु फाळणीत तो भाग पाकिस्तानात गेल्याने शीख धर्मियांना तेथे जाऊन दर्शन घेणे सोपे राहिले नाही. अखेर 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि नवाझ शरीफ यांच्यातील भेटीदरम्यान कर्तारपूर मार्गिकेविषयी प्रथमच चर्चा झाली. दिल्ली-लाहोर बस …
Read More »आध्यात्मिकतेद्वारे जीवन परिवर्तन
धर्म समाजातील सर्व वर्गांमध्ये आध्यात्मिक जागृती, नैतिकता आणि सांस्कृतिक मूल्ये प्रस्थापित करण्याचे साधन आहे, परंतु दुर्दैवाने आज धर्माला जोडण्याऐवजी तोडण्याचे साधन बनविण्यात आले आहे. परिणामी धर्म समाजाच्या विकासामध्ये बाधक ठरल्याचे चित्र दिसत आहे. आज आवश्यकता आहे ती एका अहिंसात्मक आध्यात्मिक क्रांतीची, जी मानवामध्ये निहित उच्च मानवी मूल्ये जागृत करू शकेल. …
Read More »भाताची शेती पाण्यात
भाताचे कोठार असलेल्या जिल्ह्यात भाताची शेती हे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे ठरलेले काम, मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आणि शेती नामशेष होऊ लागली. आज रायगड जिल्हा भाताचे कोठार राहिला नाही, त्यास जिल्ह्यात झालेले औद्योगिकीकरण आणि मजुरांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. त्यातही आधुनिक प्रकारची शेती करताना आपली ओळख अजूनही …
Read More »आदर्श विवेकी निकाल
अयोध्येच्या निकालानंतर अवघ्या देशानेच ज्या तर्हेच्या संयतपणाचे आणि सौहार्दाचे दर्शन घडवले आहे ते जगभरासाठी आदर्श ठरावे असेच आहे. हे सौहार्द येणार्या काळातही असेच टिकावे. या निकालावरील प्रतिक्रियांमध्ये दिसून आलेली प्रगल्भता व सुसंस्कृतपणा हेच अस्सल भारतीयत्व आहे. संपूर्ण देशासाठी मोठा धार्मिक, राजकीय आणि भावनिक मुद्दा बनलेला, गेले जवळपास शतकभर चाललेला अयोध्येतील …
Read More »सर्पमित्र
जीवे जीवश्च जीवनम् सरपटत, दगड चुकवत त्या मुक्या प्राण्यांची जीव वाचवण्यासाठी चालणारी धडपड पहिली की कंठ दाटून येतो. मुक्या प्राण्यांनाही जीव आहे. ते निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यांना वाचवणार्यांचा स्पर्श कळतो. वाचवणार्यांना कधी दंश केला आहे असा एखादा अनुभव नाही, एखादे उदाहरण नाही. मारणार्याला दंश केला आहे असेही नाही. …
Read More »दुसर्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर सहा वर्षे विधानसभा आणि विधान परिषद संस्थगित
महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेसाठी निवडणुका होऊन त्याचे निकाल लागले, परंतु सत्तास्थापनेचा तिढा शनिवारपर्यंत कायम होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल. आपण या पार्श्वभूमीवर मागील काही …
Read More »अजूनही पर्याय खुले
उत्तम पाऊस झाल्यानंतर महाराष्ट्रातील शेते-शिवारे भराला आलेली असताना अचानक अवतरलेल्या अवकाळी पावसाने निम्म्याहून अधिक पीक भुईसपाट केले. चांगल्या पावसामुळे थोडाफार सावरलेला महाराष्ट्राचा शेतकरी देशोधडीला लागला. अशा संकटकाळात सत्तेसाठी भांडण उकरून मित्रपक्षालाच सतत दूषणे देण्याचा कार्यक्रम दुर्दैवाने हाती घेतला गेला. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेले काही दिवस साचून राहिलेले संशयाचे विषारी धुके …
Read More »पाण्याचे नियोजन आतापासूनच करा
यंदा संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला आहे. कोकणात तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमान सरासरी 3142.64 मिमी आहे. यंदा 5173.59 मिमी पाऊस पडला. वार्षिक पर्जन्यमानाच्या 164.63 टक्के पाऊस पडला आहे. सप्टेंबर महिन्यात 1305.31 मिमी पाऊस पडला. मागील 20 वर्षात रायगड जिल्ह्यात प्रथमच एवढा पाऊस पडला आहे. या …
Read More »वर्दीच्या व्यथांचा उद्रेक
दिवसरात्र रस्तोरस्ती उभे राहून कायदा व सुव्यवस्था सांभाळणार्या पोलीस दलातील कर्मचार्यांच्या अनेक अडचणी आणि व्यथा आहेत. तुटपुंजे वेतन, सुट्यांचा पत्ता नाही, कामाच्या बेभरवशाच्या वेळांमुळे होणारी खाण्यापिण्याची, आरोग्याची आबाळ या सार्या परिस्थितीशी देशभरातील पोलीस अनेक वर्षे झगडत आले आहेत. यातूनच देशातील अनेक भागांत पोलिसांमध्ये कमालीची बेपर्वाई, असंवेदनशीलता तसेच अकार्यक्षमताही दिसून येते. …
Read More »देशहिताचा निर्णय
देशहिताची तसेच विशेषत: सामान्य नागरिकांच्या हिताची अशी भूमिका घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार! या घडामोडीतून पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वातील खंबीरपणा आणि देशहिताच्या संदर्भात कुठलीही तडजोड न करण्याची कणखर वृत्ती अधोरेखित झाली आहे. भारताने उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न अनुत्तरित राहिल्याने आणि करारातील तरतुदी देशहिताच्या नसल्याचे स्पष्ट झाल्याने ‘प्रादेशिक सर्वंकष आर्थिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper