रायगड व ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी यांची वहिवाट असलेल्या जमिनीचे मालक व्हावे, यासाठी आदिवासी समाज अनेक वर्षे झगडत आहे, शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे खातेफोड होऊन वारसनोंदी व्हाव्या, अशी मागणी या समाजाची आहे. शासकीय यंत्रणेमार्फत याबाबत चालढकल चालू आहे. कर्जत तालुक्यात आदिवासी समाज सेवा मंडळाने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या शेतकरी परिषदेला घेऊन …
Read More »कंपन्यांना दिलासा
कंपनी करातील सवलतीमुळे अनेक सरकारी कंपन्यांनाही या करकपातीचा फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांचा नफा वाढून सरकारला अधिक प्रमाणात लाभांश मिळेल, तसेच केंद्र आणि राज्य हे दोघेही मिळून महसुली नुकसानीचा बोजा पेलणार आहेत. शिवाय रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला 58 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभांश दिला आहे. कंपनी कर घटल्यामुळे शेअर बाजार …
Read More »महाआघाडीसमोर महायुतीचे महाआव्हान
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर घटस्थापना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सारे एकत्र असल्याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केली. तत्पूर्वी जागावाटप पूर्ण होऊन सगळ्यांचे उमेदवारी अर्जदेखील दाखल झाले. इतके दिवस रखडलेला व गुंतागुंतीचा बनलेला युती, जागावाटप अन् उमेदवारीचा तिढा मुख्यमंत्र्यांनी खमकेपणा दाखवून आणि …
Read More »अक्रित झो संगमेश्वरी बोलीतील वेबसीरिज
रसिकांना दर आठवड्याला भेटण्यासाठी संगमेश्वरी बोलीतून ‘अक्रित झो.. मरनाच्या भायेर बेफाट’ ही वेबसीरिज लवकरच अपलोड केली जाणार आहे. या सीरिजच्या शीर्षक व शीर्षक गीताचे अनावरण नुकतेच करण्यात आले. 29 सप्टेंबरला वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचे कथालेखक राजेंद्रकुमार घाग, शिरगाव सरपंच वैशाली गावडे-सनगरे यांच्या हस्ते या वेबसीरिज …
Read More »बसस्थानके चोरीला
राज्य परिवहन महामंडळाच्या बस थांब्यावर प्रवाशांना बस येईपर्यंत वाट पाहण्यासाठी निवारा शेडची उभारणी करण्यात आली. हे निवारा शेड विशेषतः शहरी भागात प्रथमतः उभारण्यात येऊन काही प्रमाणात ग्रामीण भागातही मार्गाच्या दुतर्फा उभारण्यात आले. या बस स्थानकांमध्ये प्रवाशांचे ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून बचाव होत असतानाच त्यांच्या संपत्तीचेही रक्षण होत असते. काही …
Read More »राजा! जागा राहा, रात्र वैर्याची आहे!!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019च्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत समन्वय, सामंजस्य, सौहार्द आणि सहकार्य या सूत्रांचा अवलंब करून या निवडणुकीत उत्तमरीत्या धुरा हाती घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या सहीने संयुक्त …
Read More »सुपारीचे नुकसान, भात पिकावर करपा
कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून या सागरी किनार्याला लागून उंच अशा नारळी पोफळीच्या मोठ्याच मोठ्या बागा दिसून येतात. कोकणातील लोकांचे मुख्य पीक म्हणजे भातशेतीबरोबरच नारळ व सुपारी पिकावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. घराच्या शेजारी बागायात जमीन व तिथे उंच अशा नारळ सुपारीच्या बागा अस्तित्वात आहेत. कडक उन्हातसुद्धा …
Read More »पर्यावरणाचे ठेकेदार!
संपूर्ण अभ्यासाअंती अचूक आराखड्यांनिशी पुढे जाणारा मेट्रो प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. अशा वेळी केवळ स्वार्थी राजकारणासाठी त्याला विरोध करणे हा खरा आंधळेपणा आहे. पर्यावरण आणि विकास ही हातात हात घालून चालणारी सख्खी भावंडे आहेत. या भावंडांच्या दरम्यान तेढ निर्माण करण्याने सवंग लोकप्रियता मिळेल, परंतु विकास मात्र कैक योजने …
Read More »अलिबागमध्ये युतीशिवाय पर्याय नाही
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून अलिबाग विधानसभा मतदारसंघात काय घडेल, याची चर्चा रंगत आहे. कारण अपवाद वगळता अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे पंडित पाटील विजयी झाले होते. त्या वेळी त्यांनी शिवसेनेचे महेंद्र दळवी यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात …
Read More »सावध करणारी बंदी
इंटरनेटच्या जमान्यात डॉक्टरांना सातत्याने रुग्णांच्या अर्धवट ज्ञानाचा सामना करावा लागतो. इंटरनेटचा सहज आणि सर्रास वापर करणार्या सुशिक्षित रुग्णांमध्ये ही समस्या अधिक आढळून येते. अशा परिस्थितीत औषधांच्या दुकानांमध्ये सहजपणे उपलब्ध होणार्या औषधांचा रुग्णांकडून बेपर्वाईने अमर्याद वापर होण्याची शक्यता कमालीची वाढते. डोकेदुखी, सर्दी-खोकला, ताप, अॅसिडिटी आदी तक्रारींवरील औषधे रुग्णांकडून फारसा विचार न …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper