स्वच्छ भारत अभियानाचे सर्वात मोठे योगदान हे आहे की याचा सर्वाधिक लाभ गोरगरीबांना व महिलांना मिळतो आहे. शौचालयांच्या अभावी गावोगावी महिलांची अवस्था अतिशय वाईट होती. खेड्यापाड्यातील शाळांमध्ये शौचालयाची सोय नसल्याने कित्येकदा मुलींना शाळेत जाणे थांबवावे लागत होते. महिला व मुलींना या दुर्दैवी स्थितीतून बाहेर काढण्याचे मोलाचे काम मोदी सरकारने केले …
Read More »ज्येष्ठ नागरिक दिन
1 ऑक्टोबर हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. ’कोई लौटा दो मेरे बिते हुए दिन’ म्हणणार्या या ज्येष्ठांना सहानुभूती व्यक्त केली जाते. शासन आपल्या स्तरावर काही योजना जाहीर करून आपला सहभाग दाखवून देते. त्यांच्यावर कुटुंबातून होणार्या अत्याचारात वाढ होत असल्याने कुटुंबात त्यांचा सन्मान राखावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या …
Read More »मनामनातला महात्मा
मोदीजींच्या एका हाकेसरशी गांधीजींच्या या देशात ‘स्वच्छता अभियाना’ला प्रत्यक्ष आरंभ झाला. स्वत:च्या हाती झाडू घेणारा पंतप्रधान या देशाने प्रथमच पाहिला. स्वच्छता अभियान, गावे दत्तक घेण्याची योजना यांनी बघता-बघता चळवळीचे रूप धारण केले. गावोगावी उघड्यावर शौच करण्याची भारतीय सवय मोडू लागली. गेल्या पाच वर्षांत अकरा कोटींहून अधिक शौचालये देशभरात बांधून काढण्यात …
Read More »महाड तालुका विभाजनाची गरज
प्रशासकीय कारभार सुरळीत व्हावा आणि नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे आणि तालुक्यांचे विभाजन झाले आहे. वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे तालुका प्रशासकीय कार्यावर ताण येत आहे. महाड तालुका हा रायगड जिल्ह्यातील विस्ताराने आणि लोकसंख्येने सर्वांत मोठा तालुका आहे. वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरणाचा महाड तालुक्याच्या सामाजिक आणि भौतिक विकासावर …
Read More »कठोर भूमिका अपरिहार्य
शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक या तीन घटकांच्या हितसंबंधांमध्ये जेव्हा-जेव्हा संघर्ष होतो तेव्हा तेव्हा आपल्याकडे ग्राहकांच्या हिताला झुकते माप दिले जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान खरीपाचा कांदा बाजारात दाखल होईल तोपर्यंत सरकारला या उपाययोजना करून कांद्याच्या भावांना रोखावे लागेल. एकदा का हा कांदा बाजारात दाखल झाला की किंमती आपोआपच खाली उतरणार आहेत. कांदा …
Read More »कर्जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज
कर्जत विधानसभा मतदारसंघात 2 लाख 81 हजार 877 मतदार असून या मतदारसंघात चार मतदान केंद्रे ही दुर्गम भागात असून 326 मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे. दरम्यान, 21 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या मतदानासाठी साधारण 1500 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील शेळके मंगल कार्यालयात …
Read More »‘कर्नाळा’वर निर्बंध हवेत?
पनवेल परिसरातील पनवेल, खारघर, तळोजा, नवीन पनवेल अशा ठिकाणी शाखा असलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या व्यवहारांत आर्थिक अनियमितता असल्याची शंका आहे. पै न् पै गोळा करून आयुष्यभराची कमावलेली पुंजी लोकांनी अत्यंत विश्वासाने बँकेत ठेवली, पण आता दिवाळीच्या तोंडावर आपलेच पैसे आपल्याला मिळत नसल्याने सभासदांची पाचावर धारणा बसली आहे. ग्राहकांच्या तक्रारींच्या …
Read More »पाठ्यपुस्तकातील हिरकणी मोठ्या पडद्यावर
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेंड आहे. ऐतिहासिक आणि चरित्रात्मक चित्रपटांची धूम आहे. एकापाठोपाठ एक या पठडीतीले चित्रपट येत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांना रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. शिवराय, संभाजी, कोंडाजी फर्जंद यांच्यानंतर आता हिरकणीची गोष्ट मोठ्या पडद्यावर येत आहे. हिरकणीची गोष्ट महाराष्ट्राला नवी नाही. सर्व जण शाळेत असताना मराठीच्या …
Read More »रायगडातील राजकीय जागर
महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर झाल्याने या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील वातावरणही ढवळून निघत आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर या रणसंग्रामाला वेग येईल. तत्पूर्वी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांचा घेतलेला धांडोळा… रायगड जिल्ह्याचे राजकारण राज्यात नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी …
Read More »भारत आणि पारशी समाज
भारताच्या औद्योगिक व व्यापारी क्षेत्र विकासात टाटा, गोदरेज, वाडिया, मिस्त्री या पारशी समाजाचे योगदान महत्त्वाचे आहे पारशी समाजाने हिंदुस्थानला स्वयंपूर्ण बनवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. विद्युत, कपडा, लोखंड, स्टील, हॉटेल अशा अनेक उद्योगात पारशी समाजाने केलेली उन्नती वाखाणण्याजोगी आहे. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. अर्थशास्त्राचे जनक असणारे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper