भारतातील विविध भाषा, विविध पंथ, संप्रदाय, वेशभूषा यातून साकारणारी एकता हीच आमची वेगळी ओळख असून हे वैविध्य आणि लोकशाहीचे संस्कार सोबत घेऊनच अनेक वर्षे हा देश पुढे चालला आहे, असे प्रतिपादनही मोदींनी यावेळी केले. गेली अनेक वर्षे महासत्ता म्हणून जगभरातील देशांवर वर्चस्व गाजवणार्या अमेरिकेतील ह्युस्टन शहर, तिथल्या स्टेडियममध्ये जमलेली 50 …
Read More »उल्हास नदीजवळील डम्पिंग ग्राऊंड प्रदूषणकारी
कर्जत तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी ही अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण या शहरांसाठी जीवनवाहिनी समजली जाते, मात्र या वाहत्या पाण्याजवळ नव्याने तयार झालेल्या डम्पिंग ग्राऊंडमुळे नदीचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, प्रदूषण नियामक मंडळ आणि पाटबंधारे विभाग अशा अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. …
Read More »मिशन गगनयान
विक्रम लँडर ज्या भागात उतरले तिथे रात्र होण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा दिवस होईपर्यंत विक्रम लँडर निष्क्रिय होऊ शकते. त्यामुळे संपर्काची आशा नाही. विक्रमच्या माध्यमातून प्रज्ञान रोव्हरला चांद्रभूमीवर उतरवणे अंतिम उद्दिष्ट असले तरी ते साध्य न झाल्याने मोहिमेच्या यशावर फारसा परिणाम झाला नाही. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी नव्या उमेदीने व उत्साहाने आगामी मोहिमांकडे …
Read More »महाराष्ट्राचा महासंग्राम
महाराष्ट्राच्या महासंग्रामाचे अर्थात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले. महिनाभर हा निवडणुकोत्सव रंगणार आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या वेगवेगळ्या निवडणुका असो की विधिमंडळ सभागृहातील कामकाज; सत्ताधारी सरस आणि विरोधक निष्प्रभ असेच चित्र राज्यात पाहावयास मिळाले. सद्यस्थिती पाहता होऊ घातलेल्या निवडणुकीतूनही वेगळा कल समोर येईल, अशी शक्यता दिसत नाही. केंद्रात सत्ताधारी भाजपचा …
Read More »मोजमाप
1970च्या दशकापर्यंत एक पाव, दोन पाव, अर्धा, तीन पाव पाऊण, चार पाव पूर्ण एक, पाच पाव सव्वा, सहा पाव दीड, सात पाव पावणेदोन, आठ पाव दोन, नऊ पाव सव्वादोन, 10 पाव अडीच, अकरा पाव पावणे तीन, बारा पाव तीन, पुढे 13 पाव सव्वातीन अशा पावकी दीडकीचे पाढे शिकलेली तरुण पिढी …
Read More »इजा, बिजा आणि तिजा! काँग्रेस पक्षानेही केले शतकमहोत्सवी खताळ-पाटलांकडे दुर्लक्ष!
4 ऑगस्ट रोजी आपण महाराष्ट्राच्या राजकारणात उत्कृष्ट संसदपटू म्हणून कार्य करणार्या आणि आयुष्याचे शतक फटकावणार्या नेत्यांबद्दल चर्चा केली. त्या चर्चेत एक महत्त्वाचे नाव आमचे स्नेही समीर मणियार आणि बा. बा. वाघमारे यांच्याकडून पुढे आले ते होते भिकाजी जिजाबा खताळ-पाटील यांचे. समाजवादी चळवळीत वाहून घेतलेल्या दत्तात्रय बाळकृष्ण ताम्हाणे उर्फ दत्ता ताम्हाणे …
Read More »प्रगल्भ व समर्थ नेतृत्व
एकाहून अधिकपक्षांचे बनलेले कडबोळे निश्चित ध्येयधोरणाने काम करणारे स्थिर सरकार देऊ शकत नाही हे आता सर्वसामान्यांनाही कळू लागले आहे. पूर्ण बहुमतातील सरकार कसे वेगाने आणि खंबीरपणे काम करू शकते त्याचा अनुभवही आपण सध्या केंद्रात घेतो आहोत. हे सारे अनुभव लक्षात घेऊन महाराष्ट्रातील प्रगतीशील जनतेने राज्यात स्थिर सरकार द्यावे हे मोदींचे …
Read More »रायगडभूषण पुरस्काराचा बाजार
रायगड जिल्हा परिषदेतर्फे नुकतेच रायगडभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वितरण म्हणण्यापेक्षा त्याला खिरापत वाटप असेच म्हटले पाहिजे. तब्बल 187 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. यापैकी श्रीवर्धन, पेण आणि अलिबाग मतदारसंघांतील 120 जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याचा अर्थच असा होतो की विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राजकीय हेतूनेच हे पुरस्कार …
Read More »तरुणाईला सावरणारे पाऊल
केंद्र सरकारच्या संबंधित निर्णयानुसार आता देशात ई-सिगारेटचे उत्पादन करण्यावर तसेच विक्री, साठवणूक, जाहिरात आणि आयात-निर्यातीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पहिल्यांदा नियमभंग केल्यास एक लाख रुपये दंड व एक वर्षाचा तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याउप्परही पुन्हा हा नियमभंग केल्यास पाच लाख रुपये दंड व तीन वर्षांचा …
Read More »जमीन धोरणाचे सरकारी खासगीकरण
राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभाग यांच्याकडील संकीर्ण आदेशाद्वारे जमिनीच्या मोजणी दरात दुप्पट वाढ झाल्याचे आदेश जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकाद्वारे राज्यातील तालुका, जिल्हा आणि विभागीय भूमी अभिलेख कार्यालयांना कळविण्यात आले आहेत. ही वाढ 10 फेब्रुवारी 2010 रोजीपासून लागू झाली असून पूर्वीच्या सरकारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper