माणगाव : प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे, मात्र हवामानाच्या संकटावर मात करून माणगाव तालुक्यातील शेतकर्यांनी कलिंगडाचे यशस्वी पीक घेतले असून, शेतातील कलिंगड विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. अवकाळी पाऊस, खराब हवामान आणि त्यातच कोरोना महामारीचे लॉकडाऊन यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. यावर मात करीत शेतकर्यांनी अपार कष्ट …
Read More »खालापुरातील उंबरखिंडीत विजय दिन साजरा
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी सरनौबत नेताजी पालकर यांनी कारतलबखान व सरदार रायबाधन यांच्या 30 हजार फौजेवर समरभूमी उंबरखिंड (ता. खालापूर) येथे मोजक्या मावळ्यांसह 2 फेब्रुवारी 1661 रोजी विजय मिळवला. छत्रपती शिवरायांनी ज्या 27 महत्त्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता, त्यापैकी ही एक लढाई आहे. या विजयी दिवशी छावणी येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ, …
Read More »गुरव समाज संघटनेकडून संदीप गुरवचा गौरव
नागोठणे : प्रतिनिधी थायलंडमध्ये होणार्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल व्हीलचेअर तलवारबाजीपटू संदीप गुरव याचा अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला. अखिल गुरव समाज संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष नवल शेवाळे यांनी संदीप गुरवच्या घरी सदिच्छा भेट देऊन त्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला व पुढील वाटचालीस …
Read More »बॅडमिंटन स्पर्धेत रिचा दोशी, आर्या गांधीने मारली बाजी
माणगाव : प्रतिनिधी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात कोकण विषानेमा ज्ञाती मंडळ अंतर्गत गुजराथी समाजाच्या बॅडमिंटन, लगोरी व गोळफेक स्पर्धेचे आयोजन 30 जानेवारी रोजी करण्यात आले होते. यातील बॅडमिंटन डबल्स स्पर्धेत रिचा दोशी आणि आर्या गांधी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त तुषार दोशी, …
Read More »शुभम चवरकरला उत्कृष्ट मल्लखांबपटू पुरस्कार
रेवदंडा : प्रतिनिधीसाळावमधील शिव मर्दानी आखाड्याचा मल्लखांबपटू शुभम किशोर चवरकर याला छावा प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट मल्लखांबपटू पुरस्काराने यथोचित सन्मानित करण्यात आले आहे.वस्ताद अमित गडांकुश संस्थापक-अध्यक्ष असलेल्या छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच छावा प्रतिष्ठानच्या वतीने साळाव येथील शुभम चवरकर याची रायगडमधील उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू 2021 या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात …
Read More »जंजिरा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात
मुरूड : प्रतिनिधी मुरूड शहरातील आझाद चौकात रविवारी (दि. 31) जंजिरा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रथेप्रमाणे ध्वजारोहण झाले. मुरूड, श्रीवर्धन व म्हसळा या तीन तालुक्यांवर नवाबाची राजवट होती. मुरूड येथील राजवाड्यातून ते कारभार चालवत. देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, तरीही जंजिरा संस्थान नवाबाच्या ताब्यात …
Read More »‘त्या’ आरोपींना सशर्त जामीन
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पिस्तूल दाखवून वाहतुकीतून मार्ग काढणार्या आरोपींना रविवारी (दि. 31) खोपोली पोलिसांनी खालापूर न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने या आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. एक्स्प्रेस वेवर गुरुवारी मध्यरात्री कारचालक आणि त्यातून प्रवास करणारे लोक पिस्तूल दाखवत ट्रॅफिकमधून रस्ता काढत पुढे जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल …
Read More »अलिबाग किनारी एटीव्ही राईडसची अरेरावी
पत्रकाराला शिवीगाळ आणि धक्काबुक्की; गुन्हा दाखल अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग समुद्रकिनार्यावर एटीव्ही राईडसची अरेरावी सुरू आहे. अलिबाग समुद्रकिनार्यावर शनिवारी (दि. 30) एटीव्ही राईडसला अपघात झाला. यात दोन महिला जखमी झाल्या. या अपघाताचे फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला धक्काबुक्की करत तेथील व्यावसायिकांनी त्याच्या हातातील मोबाइल काढून घेतला व शिवीगाळ केली. या …
Read More »रायगडावर राज्य सरकारचे दुर्लक्ष
मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा आरोप नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला काही वर्षानंतर सुनील तटकरे यांच्या रूपाने खासदारपद मिळाले आहे. त्यांची कन्या सध्या राज्य मंत्रिमंडळात सुद्धा आहे. पक्षात आणि राज्य सरकारमध्ये त्यांचे वजन सुद्धा आहे. मात्र, रायगड जिल्ह्यात पैसे का येत नाहीत, नेतृत्व कुठे तरी कमी पडत असल्यामुळेच रायगडावर राज्य …
Read More »रायगडात लसीकरण संथगतीने
सोमवारपासून पोलीस, महसूल, स्वच्छता कर्मचार्यांना टोचणार लस अलिबाग ः प्रतिनिधीवेळोवेळी केलेल्या जनजागृतीनंतरही रायगड जिल्ह्यात आरोग्य कर्मचार्यांकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरण संथगतीने सुरू आहे. जिल्ह्यातील 64 टक्के आरोग्य कर्मचार्यांनी लस टोचून घेतली आहे. सोमवारपासून (दि. 1) पोलीस, महसूल आणि स्वच्छता कर्मचार्यांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.16 …
Read More »