अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, मुरूड तालुक्यातील वाढत्या पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी टँकर्स पुरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 12 गावे व 79 वाड्यांची तहान भागणार आहे. पेण तालुक्यातील वढाव, लाखोले, कान्होबा, मोठे भाल, विठ्ठलवाडी, शिक्री, ओढांगी, मसद बुद्रूक, मसद खूर्द, बोर्वे, बोर्झे या 11 …
Read More »हिंदू दहशतवाद काँग्रेसचे कारस्थान; जेटलींचा निशाणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केवळ काही मतांसाठी काँग्रेसने मुद्दामहून हिंदू दहशतवाद या संकल्पनेचा वापर केला. वास्तविक, असे कधी काही अस्तित्वातच नव्हते, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. नवी दिल्ली : वृत्तसंस्था केवळ काही मतांसाठी काँग्रेसने मुद्दामहून हिंदू दहशतवाद या संकल्पनेचा वापर केला. वास्तविक, असे कधी काही अस्तित्वातच …
Read More »खा. बारणेंनी घेतले ज्येष्ठांचे आशीर्वाद
पिंपरी : प्रतिनिधी सर्वसामान्यांचे प्रश्न देशाच्या संसदेत मांडणारे, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी अहोरात्र झटणारे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हेच येत्या निवडणुकीत पुन्हा निवडून येतील, असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आहे. आकुर्डीतील या प्रेमामुळे बारणे यांचा उत्साह आणखी वाढला आहे. शिवसेना,भाजप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि. …
Read More »ज्यांनी मदत केली, त्यांची आठवण ठेवा! माणिकराव जगतापांचा तटकरेंना टोला
अलिबाग : प्रतिनिधी तटकरे साहेब आता ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची आठवण ठेवून पुढे काम करा… हे मी जाहीर बोलतो, कारण हा कृष्ण कधी रंग बदलेल याचा नेम नाही, असा टोला काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी सुनील तटकरेंना भरसभेत लगावला. ते अलिबागेत बोलत होते. रायगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे …
Read More »गरिबांच्या पोटावर कदापि पाय येऊ देणार नाही : निलेश बावीस्कर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप
खारघर : प्रतिनिधी गरिबांच्या पोटावर मी कदापि पाय येऊ देणार नाही, अशी ग्वाही भाजप नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी ‘रामप्रहर’शी बोलताना दिली आहे. खारघर सेक्टर 15 येथील भाजी मार्केटमध्ये घडलेल्या घटनेबाबत कर्नाळा वृत्तपत्रात आलेल्या वृत्ताचा त्यांनी समाचार घेत आपली वस्तूनिष्ठ बाजू मांडली. आपल्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी या …
Read More »ठरलं! रणजितसिंह नाईक-निंबाळकर माढ्यातून लढणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरू असलेला खल अखेर पूर्ण झाला आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेले रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपने माढ्यातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध नाईक-निंबाळकर असा सामना रंगणार आहे. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी …
Read More »एनडीए पुन्हा सत्तेवर येणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाम विश्वास
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीए 300हून अधिक जागा जिंकत पुन्हा सत्तेवर येईल. आमच्या घटकपक्षांच्या जागाही वाढतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकांनी आम्हाला बहुमताने सत्ता देण्याचे मन बनवले आहे. 2019ला मोदींविरोधात कोणीही नाही. 2024मध्ये कदाचित एखादा चेहरा मोदींविरोधात समोर येईल, असेही त्यांनी …
Read More »विराट कोहलीने गाठला पाच हजार धावांचा टप्पा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम मोडीत काढलेल्या विराट कोहलीने आयपीएलच्या बाराव्या हंगामात एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. आयपीएलच्या इतिहासात पाच हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे. घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात विराटने ही कामगिरी केली. याआधी, बाराव्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात …
Read More »राजपुरी खाडीत शिडाच्या बोटींचा थरार
मुरूड : प्रतिनिधी जंजिरा पर्यटक जलवाहतूक संस्थेच्या वतीने राजपुरी खाडीत शिडाच्या बोटींची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शाहनवाज डॉक्टर यांच्या नुरानी बोटीने प्रथम क्रमांक पटकाविला. गेली अनेक वर्ष लाखो पर्यटकांना शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ला दाखवून परत आणण्याचे काम राजपुरी येथील बोटवाले करीत आहे. वार्याची दिशा, हवामान अशा जोखमीतून …
Read More »राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद खो-खो स्पर्धा महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
मुंबई : प्रतिनिधी जयपूर येथील चौगन स्टेडियमवर रंगलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राने दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्राच्या पुरुषांनी भारतीय रेल्वेला; तर महिलांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला पराभूत करीत विजेतेपद मिळवले. पुण्याचे प्रतीक वाईकर व काजल भोर अनुक्रमे प्रतिष्ठेच्या एकलव्य व राणी लक्ष्मीबाई पुरस्काराचे मानकरी ठरले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper