Breaking News

Pravin Gaikar

बेरोजगारीला शह

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, कौशल्यविकास आणि उद्यमशीलता मंत्रालय तसेच खाद्यप्रक्रिया मंत्रालय या चार खात्यांनी रोजगारनिर्मितीच्या आपल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. केंद्राच्या सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत विकास दर 5.5 टक्क्यांवर आल्याचे दिसले होते. आपल्या दुसर्‍या कार्यकालावधीच्या प्रारंभीच …

Read More »

वांजळे तलाव गाळमुक्त करण्यासाठी तरुणांचा पुढाकार

श्रमदानातून तलावाची साफसफाई कडाव ः वार्ताहर : सध्या सर्वत्र भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेता कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील वांजळे येथील गावतलाव गाळमुक्त करण्यासाठी व पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्रमदानातून तलावाचा गाळ काढण्यास सुरुवात …

Read More »

नागोठण्यातील पेट्रोल पंपाविरोधात तहसीलदारांना निवेदन

नागोठणे ः प्रतिनिधी : पेट्रोल पंपावर डिझेल तसेच पेट्रोल शिल्लक नसल्याबाबत पाटी लावली जात असली तरी रात्रीच्या वेळी मात्र मोठ्या ट्रेलर्सना डिझेल दिले जाते व स्थानिक वाहनचालकांकडे दुर्लक्ष केले जाते. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांच्यासह तालुका सरचिटणीस आनंद लाड, विभागीय अध्यक्ष मोरेश्वर …

Read More »

नागोठणे पोलिसांच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा

नागोठणे ः प्रतिनिधी : रमजान ईदनिमित्त येथील पोलीस ठाण्याच्या वतीने आज सकाळी नऊ वाजता प्रार्थनास्थळासमोर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे तसेच पोलीस कर्मचारी वर्गाकडून मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी माजी सरपंच फरमानशेठ दफेदार, अशफाक पानसरे, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, …

Read More »

अन्नदान करून रमजान ईद साजरी

खालापूर ः प्रतिनिधी : मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद हा पवित्र सण खोपोली शहरातील खालची खोपोली व कृष्णानगर येथील मुस्लिम बांधवांनी अनोख्या पध्दतीने साजरा केला. यावर्षी सहज सेवा फाऊंडेशन खोपोलीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोली येथे रुग्णांना अन्नदान उपक्रमात शिरखुर्मा व जेवण देऊन ईद साजरी करण्यात आली. रुग्णालयात दाखल असणार्‍या …

Read More »

सामाजिक सलोखा आबाधित राखण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन -पोलीस उपअधीक्षक दत्तात्रेय निगोठ

मुरूड ः प्रतिनिधी : सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्त्वाचे आहे. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुत्त्व भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची असून यामधूनच …

Read More »

राष्ट्रीयकृत बँकांची अनास्था विकासास मारक!

पोलादपूर तालुक्यातील बँक ऑफ इंडिया पोलादपूर शाखा, युनियन बँक ऑफ इंडिया पोलादपूर शाखा, स्टेट बँक ऑफ इंडिया वाकण शाखा, स्टेट बँक ऑफ इंडिया सवाद शाखा तसेच बँक ऑफ इंडिया पैठण शाखा या सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेची असंख्य प्रकरणे प्रलंबित ठेवली असून तालुक्याच्या अर्थपुरवठ्याद्वारे होणार्‍या विकास प्रक्रियेला यामुळे खीळ …

Read More »

जनसहभाग हवा

जागतिक तापमान वाढते आहे. दोन्ही धु्रवांवरील बर्फ वितळते आहे. जगभरातील सगळे देश हवामान बदलाचा चांगलाच अनुभव घेत आहेत. परंतु तरीही कुणीच येणार्‍या संकटाला म्हणावे तसे गांभीर्याने घेताना दिसत नाही. जगभरातल्या पाणीटंचाईचे भीषण चित्र दाखवणारे व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर सगळे फॉरवर्ड करीत राहतात, पण पाण्याचा गैरवापर टाळण्याच्या दृष्टीने कटाक्ष मात्र तितका व्यापकपणे नजरेस …

Read More »

एस.टी.ची 71 वर्षे

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजेच आपल्या एस.टी. महामंडळाची पहिली बस रस्त्यावर धावली त्याला 1 जून रोजी 71 वर्षे पूर्ण झाली. आज आपण या महामंडळामध्ये अनेक स्थित्यंतरे झालेली पाहत आहोत.  या मंडळाचे अध्यक्षपद  पदसिध्द अध्यक्षपद परिवहन मंत्र्यांकडेच असल्याने आता ना. दिवाकर रावते मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. व्यवस्थापकीय संचालकपदी आय. ए. एस. अधिकारी …

Read More »

सराईत बलात्कार्यांना फाशीच

बलात्कार करताना संबंधित गुुन्हेगार बळी व्यक्तीच्या आत्मसन्मानाला व स्वत्वाला पूर्णपणे पायदळी तुडवतात. त्यांच्या या घृणास्पद कृत्यामुळे बळी व्यक्तीस जिवंत राहिल्यानंतरही आत्महत्येखेरीज आपल्यासमोर अन्य पर्याय उरलेला नाही असे वाटू शकते. आयुष्यभर त्या अत्याचाराचे मानसिक आणि भावनिक दुष्परिणाम सोसावे लागतात. खेरीज समाजात कलंकित झाल्याच्या भावनेने वावरावे लागते ते वेगळेच. राजधानी नवी दिल्लीत …

Read More »