Breaking News

संपादकीय

मोदींच्या हाकेला देऊ साथ

प्रतिवर्षी लक्षावधी टनांचे प्लास्टिक समुद्रात विसर्जित होते आहे. त्यातून व्हेल आणि अन्य मत्स्यजीवांचे प्राण गुदमरत आहेत. हे आशिया खंडात सर्वाधिक होते आहे असेही म्हटले गेले आहे. अर्थात जगातील सर्वाधिक एकाकी बेटापासून सर्वाधिक उंच स्विस पर्वतराजीपर्यंत सर्वत्र प्लास्टिकचे प्रदूषण आढळते आहे. इतके की, जगभरातील नळाच्या पाण्यात आणि मानवी अन्नातही आता प्लास्टिकचे …

Read More »

अवयवदानाचा कशेळे ग्रामपंचायत पॅटर्न

कशेळे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा ठराव घेतला आहे. सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने घेण्यात आलेल्या त्या ठरावामागे खरेतर दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा ब्रेनडेड झाल्यानंतर आपल्या शरीरातील अवयवदान करणार्‍या ताराबाई पवार या मुख्य पुरस्कर्त्या आहेत. त्यानंतर मागील दीड महिन्यांपूर्वी भारती भोईर यांनी आपले डोळे दान करून दाखवलेली भूमिका ही कशेळे ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ आणि …

Read More »

‘आयुष’मान भवं!

’आयुष’ मंत्रालय भारत सरकर, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, एमसीआयएम, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, डॉ. डी. जी. पोळ फाऊंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 हा जागतिक स्तरावरील आरोग्यदायी महोत्सव वाशी येथे झाला. केंद्रीय आयुषमंत्री …

Read More »

जलव्यवस्थापन काळाची गरज

कोल्हापूर, सांगलीत आलेल्या जलप्रलयामुळे ‘जारे जारे पावसा’ अशी आळवणी तेथील लोकांना करावी लागली. एवढी पर्जन्यवृष्टी या दोन जिल्ह्यांत झाली. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भात यंदा पुराने हाहाकार माजवला, तर दुसरीकडे मराठवाड्याचा बहुतांश प्रदेश मात्र कोरडाच राहिला. इतकेच काय तर सांगली शहरासह काही भाग पाण्याखाली गेले असताना याच जिल्ह्यातील जत, आटपाडीसारख्या तालुक्यांमध्ये …

Read More »

चिदंबरम यांचा भ्रष्टाचार आणि हिंदू आतंकवाद

काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर राजकीय स्फोट झालेला नाही. महाराष्ट्राची पूरपरिस्थिती हळूहळू सावरत आहे. भूतपूर्व केंद्रीय वित्त आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांची आर्थिक भ्रष्टाचाराच्या संशयावरून चौकशी चालू आहे. या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी गेलो की त्यांचा संबंध राष्ट्रवादाशी येतो हे समजते.आपल्याकडे राष्ट्रवादावर शास्त्रीय पद्धतीने गंभीर चर्चा न करण्याची बौद्धिक शिस्त आहे. …

Read More »

लोकसंख्यावाढ : राजकीय फोडणी नको

पंतप्रधानांनी लोकसंख्यावाढीबाबत नुकतीच चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे गेल्या दोन-चार दिवसांत हा विषय माध्यमांत चर्चेला आहे, मात्र त्याचवेळी या चर्चेचा सूर भलत्याच दिशेने भरकटत असल्याचेही जाणवत आहे. आपल्याकडे ही फार मोठी समस्या आहे. आकलन मर्यादित असेल, तर विषयाला हात न घालण्याचा पर्याय खुला असतो, मात्र ते पथ्य पाळले जात नाही. …

Read More »

बोरघाटाला धोक्याचा भोंगा

भारतीय रेल्वेचा इतिहास दीडशे ते पावणे दोनशे वर्षांचा आहे. इंग्रजांनी भारतात आगीनगाडी आणली असा समज असला तरी रेल्वेचे खरे प्रवर्तक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ आहेत. नाना लंडनमध्ये गेले असता तेथील वाफेच्या इंजिनावर चालणारी आगीनगाडी पाहून नाना शंकरशेठ यांना अशी गाडी आपल्या देशात असावी याची कल्पना सुचली. त्यासाठी लागणारे भांडवल उभारण्याची  …

Read More »

आगरदांडा, खोरा बंदरामुळे पर्यटनाला गती

भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात विराजमान झाल्यापासून मुरूड तालुक्यातील तीन महत्त्वाच्या बंदरांना कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाल्याने पर्यटक व स्थानिक नागरिकांना मोठी सुविधा मिळाली आहे. केंद्र शासनाच्या सेतू व वाडी जोड प्रकल्पांतर्गत मुरूड तालुक्यातील तीन बंदरांना मोठा निधी मिळाला व या भागाचा विकास होण्यास मोठी मदत झाली. भारतीय …

Read More »

जल्लोश हवा, उन्माद नको

मुंबापुरीतील मराठी संस्कृतीचा दहीहंडी हा गणेशोत्सवाइतकाच ठळक घटक आहे. परंतु गेली काही वर्षे मात्र ट्रकमधून घोळक्याने जाणारे गोविंदा कालबाह्य व केविलवाणे दिसू लागले आहेत. इतर मंडळी आपापले कामाधंद्याचे दिनक्रम पार पाडण्यात मश्गुल असताना यांनी मात्र जिवाची जोखीम पत्करून दहीहंड्या फोडत शहरभर भटकायचे. उसने अवसान आणण्यासाठी प्रसंगी दारूचाही आधार घ्यायचा. या …

Read More »

रॅगिंग रोखायलाच हवे

भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील रॅगिंग हे एक अस्वस्थ करणारे कटु वास्तव आहे. गेल्या काही वर्षांत रॅगिंग पोटी कितीएक अजाण विद्यार्थ्यांचा बळी गेला असला व कित्येक हुशार विद्यार्थ्यांची करिअर्स त्यामुळे अद्धवस्त झाली असली तरी आजही कित्येकांचा रॅगिंगसंदर्भातला दृष्टिकोन हे तर चालायचंच छापाचा असतो. उत्तर प्रदेशातील सैफई येथील आयुर्विज्ञान विद्यापीठातील एमबीबीएसच्या पहिल्या …

Read More »