एखाद्या गावात किंवा शहरात एखादा मंत्री येतो त्यावेळी त्या गावातील किंवा शहरातील किंवा परिसरातील विकासाचे प्रश्न मार्गी लागतात अशी सर्वसामान्य माणसांची अपेक्षा असते. राज्याचे एक बडे आणि वजनदार मंत्री आदित्य ठाकरे हे माथेरान या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी सरकारी कार्यक्रमासाठी आले होते. त्यांच्या या दौर्याने माथेरानच्या विकासाला आणखी गती येईल …
Read More »राज्यात काळी दिवाळी
तमसो मा ज्योतिर्गमय अर्थात अंधाराकडून प्रकाशाकडे असा तेजोमय संदेश देणारा दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. सर्वत्र त्यासाठी जोरदार तयारी केली जात असताना महाराष्ट्रात मात्र शेतकरी, एसटी कर्मचार्यांसह विविध घटकांच्या समस्या आजही जैसे थे आहेत. त्यामुळे त्यांनी दीपावली कशी साजरी करावी, हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्याची …
Read More »बाजाराच्या मूडची पर्वा किती करणार?
बाजारात होत असलेले चढउतार हा बाजाराचा स्थायीभाव आहे. अशा बाजारात त्याच्या मूडची पर्वा न करत आपल्या विश्लेषणावर ठाम विश्वास ठेवून गुंतवणूक सुरू ठेवणे, हाच बाजारातून पैसे मिळविण्याचा मार्ग आहे. याचे प्रत्यंतर गेले काही दिवस येतेच आहे आणि पुढील काळातही ते येतच रहाणार आहे. राजेश आणि सुरेश हे दोन मित्र होते …
Read More »आर्थिक आणि प्रादेशिक विषमता कमी करण्याचे स्वागतार्ह मार्ग
जन धन योजनेच्या मार्गाने सर्वसामान्य नागरिकांची वाढत असलेली आर्थिक समावेशकता तसेच गव्हर्नमेंट ई पोर्टल आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या मार्गाने राज्य सरकारांची होणारी बचत आणि आर्थिक व्यवहारात येत असलेली पारदर्शकता हीच नागरिक आणि प्रदेशांतील विषमता कमी करणारी ठरणार आहे. देशात आर्थिक समावेशकता वाढत असल्याच्या दोन चांगल्या घटना सध्या घडत आहेत. पहिली …
Read More »वेध भविष्याचा
फेसबुक आयएनसीचे कॉर्पोरेट नामांतर करण्यात आले असून तिचे नवे नाव मेटा असे असेल. याचा दुसरा अर्थ असा की फेसबुक हे आता मेटाचे प्रॉडक्ट राहील आणि त्याचे नाव फेसबुक हेच असेल. अवाढव्य प्राप्ती, अवाढव्य व्याप्ती आणि त्यातून मिळालेली अमर्याद शक्ती यामुळे फेसबुक गेल्या काही वर्षांत बलाढ्य होत गेले. त्यातूनच डेटा प्रायव्हसी …
Read More »जिताडा पालनास व्यवसायिकतेची जोड हवी
कुलाबा किल्ला, पांढरा कांदा व जिताडा मासा ही अलिबागची ओळख आहे. अलिबाग आणि पेण तालुक्यातील खारेपाट भागात आढळणारा सोनेरी रंगाचा जिताडा मासा इतर माशांपेक्षा चवीला रुचकर असतो. अलिबागला आल्यावर पर्यटक या माश्यावर हमखास ताव मारतात. त्यामुळे त्याला मागणीदेखील भरपूर आहे. अलिबाग व पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील शेतकरी आपल्या घरासमोर छोट्या …
Read More »गंगेत घोडे न्हाले
संपूर्ण देशासमोरील सर्व समस्यांची पूर्तता झाली असून आर्यन खान प्रकरणाशिवाय देशात काहीही महत्त्वाचे शिल्लक नाही अशा प्रकारे गेले काही दिवस प्रसिद्धी माध्यमांनी धिंगाणा घातला होता. टीआरपीसाठी सुरू असलेल्या माध्यमांच्या मारामारीत राजकारणाने भर घातली आणि वैयक्तिक चिखलफेकीचा नवा तमाशा लोकांना बघायला मिळाला. शिमगा आणि धुळवड एकत्र सुरू असल्याचा गैरसमज महाराष्ट्राकडे कुणा …
Read More »केवनाळे, साखर सुतारवाडी पुनर्वसनाचा पेच?
अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यात 22 जुलै 2021 रोजी भूस्खलन होऊन साखर आणि सुतारवाडी येथे वित्त व मनुष्यहानी झाली होती. तेथील पुर्णत: बाधितांचे पुनर्वसन आणि संभाव्य बाधित क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन, पुनर्वसनासाठी भुसंपादन, संपादित जमिनीचे मोजमाप तसेच मोबदले याखेरिज केवनाळे येथील नियोजित दोन जमिनींची परस्परजोडणी आदी विविध समस्यांबाबत पेच निर्माण झाले आहेत. या …
Read More »जलयुक्तला क्लीन चिट
राजकारणामध्ये कोणीही कितीही वारेमाप आरोप केले, तरी अखेर सत्याचाच विजय होतो. खोटे बोल पण रेटून बोल, या गोबेल्स नीतीचा काही काळापुरता फायदा उचलता येतो, परंतु अंतिमत: असत्याचा पराभव ठरलेला असतो. वारंवार सांगितल्यामुळे खोट्याचे खरे कधी होत नसते किंवा खर्याचे खोटे देखील होत नाही. जलयुक्त शिवार योजना ही याचे उत्तम उदाहरण …
Read More »प्रबोधनाचे अमोघ अस्त्र
समाजामध्ये अनेक गोष्टी घडत असतात. त्यातील काही चांगल्या असतात, काही नकारात्मक असतात. वास्तवाचे प्रतिबिंब रूपेरी पडद्यावर उमटणे आवश्यकच आहे, परंतु वास्तवाच्या नावाखाली अतिरंजित आणि मर्यादेचा भंग करून कहाण्या सांगितल्या जातात हेही वास्तवच आहे. समाजातील घडामोडींचे कथेच्या अंगाने चित्रण करताना आपण कोणाच्या भावना दुखावत आहोत का याचा विचार व्हायला हवा. दुर्दैवाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper