Breaking News

संपादकीय

तुफानी तेजीमध्ये असा आहे भारतीयांच्या एसआयपीचा वाटा!

भारतीय गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मार्गात झालेले बदल, विशेषतः एसआयपीच्या मार्गाने दर महिन्याला येणारा पैसा आणि शेअर बाजारातील सध्याच्या तुफानी तेजीचा जवळचा संबंध आहे. जगभर गुंतवणुकीसाठी अवलंबला जात असलेला हा मार्ग भारतीय गुंतवणूकदार स्वीकारताना दिसत आहेत, हे निश्चितच स्वागतार्ह होय. भारतीय नागरिकांच्या गुंतवणुकीच्या मार्गांमध्ये जे बदल होत आहेत, त्यावर अनेक मार्गांनी शिक्कामोर्तब …

Read More »

आंधळं दळतंय…!

आंधळं दळतंय… अशी एक मासलेवाईक म्हण आपल्या मराठी भाषेत आहे. ती महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला अगदी अचूक लागू पडते. मविआ सरकार सत्तेवर येऊन आता दोन वर्षे होतील, परंतु घोटाळे, भ्रष्टाचार, सत्तेचा मस्तवालपणा आणि बजबजपुरीची चर्चा झाली नाही असा एकही दिवस गेला नाही. उद्धवा, अजब तुझे सरकार ही ओळ जणू मविआ …

Read More »

पांढर्या कांद्याला मानांकन मिळाले, पुढे काय?

अलिबागच्या प्रसिद्ध पांढर्‍या कांद्याला केंद्र सरकारने  भौगोलिक मानांकन (जीआय) देण्यास मान्यता दिली आहे.  यामुळे या कांद्याला आता वेगळी ओळख मिळेल. अलिबाग तालुक्यातील शेतकर्‍यांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कांद्याला देशासह जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवणे शक्य होणार आहे. या मानांकनामुळे पांढर्‍या कांद्याला वेगळी ओळख मिळेल, हे खरं आहे. परंतु शेतकर्‍यांना त्याचा फायदा काय. मानांकन …

Read More »

अनोखे सीमोल्लंघन

दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असे पूर्वीपासून म्हटले जाते. परंतु गेली दोन वर्षे हा आनंदच हरपला होता. आता तो परत मिळवायचा आहे. याच दिवशी पांडवांनी अश्मंतक वृक्षाच्या ढोलीत लपवलेली शस्त्रास्त्रे बाहेर काढून आपला अज्ञातवास संपवला होता अशी कथा महाभारतात सांगितली आहे. विराटाघरचा पाहुणचार संपवून पंच पांडव पुन्हा एकदा राजकर्तव्याला …

Read More »

राजकीय सुंदोपसुंदीमुळे रोजगाराची संधी जाणार

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्प अन्य राज्यात जाऊ नये, यासाठी फडणवीस सरकारने तो प्रकल्प रायगड जिल्ह्यात रोहे परिसरात आणण्याचा प्रयत्न केला, त्याला शह देण्यासाठी शिवसेनेने त्या ठिकाणी ‘बल्क ड्रग्ज पार्क’ उभारण्याचे जाहीर केले. मात्र त्याला दोन वर्षे झाली तरी महाराष्ट्र शासन जागा उपलब्ध करून देऊ शकले नाही आणि रिफायनरी प्रकल्पाबाबतही काही …

Read More »

वीजटंचाईचे सावट

गेल्या काही दिवसांपासून देशभरातच वीजनिर्मिती घटल्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली दिसते. तथापि हे संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून लवकरात लवकर वीजसंकट दूर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मात्र नेहमीप्रमाणे याहीबाबत कांगावा करण्याची संधी सोडलेली नाही. प्रत्येक समस्येत ज्यांना राजकारण दिसते, त्यांच्याकडून कसलीच …

Read More »

सरकारपुरस्कृत दहशतवाद

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत देश पातळीवरील विरोधी पक्षांनी लोकतंत्रालाच दावणीला बांधले आहे. राज्यातील कारभार चालवताना निःपक्षपातीपणाने काम करण्याची आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची शपथ सरकारने घेतलेली असते. त्या शपथेला हरताळ फासून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने सरकारपुरस्कृत राज्यव्यापी बंद करून दाखवला. अर्थात हा बंद किती यशस्वी …

Read More »

भुयारी मार्गाच्या नावाने शिवसेनेत दुफळी

कर्जत शहरातील मध्य रेल्वेच्या भिसेगाव-डेक्कन जिमखाना कर्जत यांना जोडणारा भुयारी मार्ग मध्य रेल्वे बांधणार आहे. एमएमआरडीएने 15 कोटी रुपयांचा निधी या भुयारी मार्गासाठी दिला असून त्या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा यासाठी 32 वर्षांपासून आंदोलन उभे करणारे अनंतकाका जोशी आणि संघर्ष समिती यांच्या मागणीमुळे कर्जत नगरपरिषदेकडून सर्वसाधारण सभेत भुयारी मार्गाला अनंतकाका …

Read More »

‘मविआ’ सरकारचे नक्राश्रू

काही जणांना इतरांच्या घरात डोकावून त्यांना किती अडचणी आहेत हे पाहण्यात स्वारस्य असते. दुसर्‍यांप्रति कणव असण्यात काही वावगे नाही, पण ती वरवरची आणि एखाद्या विशिष्ट द्वेषातून असणे सर्वस्वी चुकीचेे. मुख्य म्हणजे आपल्या घरात अनेक समस्या असताना त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करून दुसर्‍यांप्रति नक्राश्रू ढाळण्यात काय मतलब, मात्र हेच उद्योग सध्या राज्यातील …

Read More »

गुंतवणूकदार निवडत आहेत ‘डिलिव्हरी’चा चांगला मार्ग

शेअर बाजारात चांगला परतावा मिळतो आहे, हे पाहून अनेक गुंतवणूकदार बाजारात गुंतवणूक करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुदत ठेवींवरील कमी व्याजदर आणि ट्रेडिंग मार्जिनमध्ये झालेली तीव्र वाढ ह्या गोष्टीं डिलिव्हरी व्हॉल्यूम वाढण्यास कारणीभूत आहेत. याचा अर्थ ट्रेडिंगपेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीवर भारतीय गुंतवणूकदार भर देताना दिसत आहे, जे बाजारासाठी चांगले आहे. जरी भारतीय …

Read More »