बारा-तेरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेव्हा बंद दाराआड या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याबद्दल अनेक तर्कवितर्क करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीनंतरच महाराष्ट्रात वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या. पाठोपाठ महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …
Read More »‘मविआ’तील सुंदोपसुंदी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे बिनपैशांचा तमाशा आहे. या सरकारच्या स्थापनेला एक वर्ष होऊन गेले, मात्र यांच्यातील कुरबुरी काही थांबण्याचे नाव घेत नाहीएत. उलट त्या वाढत चालल्या असल्याचे दिसून येते. आता तर यांची मजल एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत गेली आहे. त्यामुळे यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. राज्यात गत विधानसभा निवडणुकीनंतर …
Read More »पुन्हा एकदा अयोध्या
भारतीय लोकशाहीच्या मागे लागलेला वादंगांचा ससेमिरा रामराज्य अवतरले तरी थांबणार नाही हे जणु नक्की झाले आहे. अर्ध्या शतकाहून अधिक काळ सुरू असलेला अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे लीलया सुटला. त्यानंतर यासंदर्भातील अवघा वाद संपुष्टात येईल आणि अयोध्येत उभारण्यात येणारे श्रीरामप्रभूंचे भव्य मंदिर भारतीयत्वाचे प्रतीक बनून राहील अशी …
Read More »कर्जत तालुक्यातील धरणांची दुरुस्ती कधी?
निसर्गाने नटलेल्या कर्जत तालुक्यातील प्रदूषणमुक्त वातावरण सर्वांना हवेहवेसे वाटते. या तालुक्यात डोंगर आहेत, नद्या आहेत, जंगले आहेत, त्याचबरोबर पाणी साठवणूक करणारी धरणे, पाझर तलावदेखील आहेत. मात्र दोन पाझर तलाव वगळता इतर पाझर तलाव गेल्या पावसाळ्यात पूर्ण भरून वाहले नाहीत, तर तिन्ही लघुपाटबंधारे प्रकल्प असलेली धरणेदेखील ओव्हर फ्लो झाली नाहीत. याला …
Read More »शेअर बाजारात तेजी असताना घ्यावयाची काळजी
शेअर बाजारात तेजी असताना त्याचा बोलबाला सुरु होतो आणि त्यात अनेक नवे गुंतवणूकदार अडकतात. सध्या बाजारात अशीच तेजी असून एक कोटींच्यावर गुंतवणूकदार बाजारात आले आहेत. शेअर बाजारात आज अनेक कारणांनी परतावा मिळत असला तरी तो टिकवून ठेवण्यासाठी काळजी ही घ्यावीच लागते.सध्या शेअर बाजार तेजीत आहे. आज ना उद्या, तो कोसळेल …
Read More »संपत्ती निर्मितीचा नवा खेळ आणि खेळाचे नवे नियम!
नव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी आरपारचा लढा!
शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी जबरदस्त लढा उभा राहिला आहे. ‘दिबां’नी ज्या सर्वसामान्य जनतेला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्याकरिता आपले संपूर्ण आयुष्य वेचले तेच भूमिपुत्र आता ‘दिबां’च्या नावाची अस्मिता जपण्यासाठी एकवटलेत. हीच या लोकनेत्याच्या कार्याची पोचपावती आहे. …
Read More »सर्रास ढोंगीपणा
कोरोनाची मृत्यूसंख्या कुठल्याही परिस्थितीत दडवू नका असा इशारा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते वारंवार देत होते. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर गेले वर्षभर सतत या मागणीचा पाठपुरावा सरकारकडे करीत आहेत. उलटपक्षी आम्ही कोरोनाचे मृत्यू बिलकुल दडवत नाही, अत्यंत पारदर्शकपणे आरोग्य यंत्रणा काम करीत असल्याचा निर्वाळा सत्ताधार्यांतर्फे …
Read More »थोडीतरी जाणीव ठेवा
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे आदरणीय नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी भूमिपुत्रांमध्ये जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, डोंबिवली आदी विविध ठिकाणच्या नागरिकांनी, ग्रामस्थांनी, आगरी-कोळी बांधवांनी गुरुवारी मानवी साखळी आंदोलन केले. नियोजित विमानतळाला दि. बा. पाटील यांचे …
Read More »आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील पुनर्वसनाकडे दुर्लक्ष?
महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांचे पुनर्वसन होण्यासाठी 2005मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती, मात्र पोलादपूर तालुक्यात पुनर्वसनाला हरताळ फासला गेल्याने आपत्तीग्रस्तांना या कायद्यामुळे अद्याप न्याय मिळाला नसल्याची परिस्थिती कायम आहे.पोलादपूर तालुक्यातील 25 गावांना पूर आणि दरडींचा धोका असल्याचे आपत्कालीन यंत्रणेने जाहीर केले आहे, मात्र पुनर्वसनासंदर्भात ग्रामस्थांमध्ये प्रचंड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper