मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकर्यांचा पीक विमा, वादळग्रस्तांना साह्य, कांजूरमार्गची प्रस्तावित मेट्रो कारशेड, अभिजात मराठी भाषा आणि माननीय राज्यपालांकडे प्रस्तावित असलेला 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न यांसारखे छोटेमोठे मुद्दे घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण या तिघांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पंतप्रधानांशी तब्बल पावणेदोन तास चर्चा केली. शिष्टमंडळाने पंतप्रधानांसमोर …
Read More »मोदी हेच खरे औषध!
सौ सुनार की और एक लोहार की.. या हिंदी म्हणीचे प्रत्यंतर भारतीय जनतेला सोमवारी सायंकाळी आले असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतवासियांसाठी केंद्र सरकारतर्फे कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून दिली जाईल अशी अभूतपूर्व घोषणा करून सर्व विरोधकांची तोंडे कायमची बंद केली आहेत. इतकेच नव्हे तर, गरीब कल्याण योजनेअंतर्गत भारतातील …
Read More »अनलॉक होतोय, पण जरा जपून!
कोरोना रुग्णांची संख्या घटू लागल्याने राज्यात अखेर सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये अनलॉक केला जाणार आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यानुसार पाच टप्प्यांत निर्बंध शिथिल केले जाणार आहेत. त्यामुळे दिलासा मिळणार आहे. असे असले तरी पुन्हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी यापुढेही काळजी घेत राहणे आवश्यक आहे. राज्यात अनलॉक करीत …
Read More »कालचा गोंधळ बरा होता
महाविकास आघाडी सरकारमधील सावळा गोंधळ आजवर इतक्या वेळा जनतेसमोर आला आहे की महाराष्ट्राच्या जनतेला त्याची जणु सवयच झाली आहे. तीन पक्षांचे हे बिघाडी सरकार भल्याबुर्या मार्गांनी सत्तेवर आले, त्याला आता दीड वर्ष उलटेल. या दीड वर्षामध्ये असा एकही महिना नसेल की त्यामध्ये सरकारमधील सावळ्या गोंधळाचे उदाहरण सापडू नये. या गोंधळ …
Read More »वरातीमागून घोडे
खाजगी रुग्णालयांच्या मनमानीबद्दल आजवर अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. लुबाडणुकीचे हे लोण ग्रामीण भागातही पोहोचल्याची बरीच ओरड सुरू झाल्यावर महाविकास आघाडी सरकारने शहर व जिल्ह्यांची वर्गीकरणावर आधारित दरआखणी जाहीर केली आहे. वास्तविक यापूर्वीच्या कोणत्याही उपाययोजनांचा रुग्णालयांकडून होणार्या लुबाडणुकीला अटकाव करण्यात फारसा उपयोग झालेला नाही. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली, दुसरी …
Read More »…तेथे विजय घडेल!
जिथे पाऊल पडेल, तेथे विजय घडेल! असे कोणाबाबत म्हणता येईल? संभ्रम पडला ना, पण याचे उत्तर मिळेल ते पनवेलकरांकडूनच! हो, पनवेलकर छाती ठोकपणे सांगतील की लोकनेते रामशेठ ठाकूर. वास्तवही तेच आहे आणि सत्यही तेवढेच आहे. राम म्हणजे रायगडचा मसिहा! शेठ म्हणजे शेवटपर्यंत ठसणारा! चांगू म्हणजे चांगल्या गुणांचा! ठाकूर म्हणजे ठासून …
Read More »लक्ष्मी : दानवती यस्य सफलं तस्य जीवितं
ओशोंनी येशू ख्रिस्ताच्या एका कथेचा उल्लेख केला आहे. द्राक्षाच्या मळ्याच्या मालकाने काही मजुरांना बोलावलं. द्राक्षं तोडणं गरजेचं होतं. कारण ती पिकली होती. लवकर तोडणं गरजेचं होतं, नाहीतर सडून गेली असती. त्या मजुरांनी दुपारपर्यंत काम केलं. मालकाला वाटलं, लक्षात आलं, माणसं कमी आहेत. मालक मुकादमास म्हणाला की, जा, आणखीन मजूर घेऊन …
Read More »कोरोना संकटात केंद्राकडून राज्याला मिळालेली मदत
जागतिक महामारीच्या रूपात 2019 च्या अखेरीस जगावर कोरोना आजाराचे महासंकट कोसळले. विविध देशात हजारो लोक मृत्यूमुखी पडू लागले आणि एकच हाहाकार उडाला. चीनकडून हे जैविक युध्द खेळले जात असल्याच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडु लागल्या. या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळात सहभागी होण्याऐवजी या क्षणाला भारताला सुरक्षित ठेवणे अती महत्वाचे आहे हे जाणून पंतप्रधान नरेंद्र …
Read More »गरिबीशी लढाई
कोरोनाविरुद्धच्या लढाईत निर्बंधांचे पालन करणे क्रमप्राप्त असते. वेगाने लसीकरण आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचे वर्तन ही दोन प्रमुख शस्त्रे कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कामी येतात. त्यासाठीच लॉकडाऊनसारखे उपाय योजावे लागतात. कोरोनाच्या दुसर्या लाटेत एकट्या मुंबईचे काही हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा व्यापारी वर्ग करतो. एकीकडे कोरोनाशी लढाई आणि दुसरीकडे अर्थचक्र चालू ठेवणे …
Read More »दुसरी लाट ओसरतेय…
वैश्विक महामारी कोरोनाचा देशात झालेला उद्रेक क्षमताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून मृत्यूदरही घटत आहे. सलग दुसर्या वर्षी आलेले कोविड-19 विषाणूचे संकट हळूहळू सरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. आगामी काळात यात अधिक सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने जगात होत्याचे नव्हते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper