आघाडीत घुसमट होत असल्याची भावना कर्जत ः बातमीदारराज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. रायगडमधील कर्जत विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी आघाडीत आपली घुसमट होत असल्याचे सांगत जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »रोह्यात नवमतदार नोंदणी कार्यक्रम
रोहे : प्रतिनिधी घटनात्मक दृष्टीने मतदान नोंदणी महत्वाची असून अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने मतदान नोंदणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी साठे मॅडम यांनी केले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषीत …
Read More »चौल मुख्य रस्त्याची साईडपट्टी धोकादायक
झाडे-झुडपे देताहेत अपघाताला निमत्रंण रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग ते रेवदंडा मार्गावरील चौल भाटगल्ली ते मुखरी गणपती मंदिर या मुख्य रस्त्यालगतची साईडपट्टी झाडे, झुडपांनी वेढली गेल्याने अपघातास निमत्रंण ठरत आहे. अलिबागकडून रेवदंड्याकडे जाताना मुखरी गणपती मंदिर ते चौल भाटगल्ली मुख्य रस्त्यालगत डाव्या बाजूस पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठे गटार आहे. या …
Read More »बल्लाळेश्वर भाजपला कौल देणार
पाली नगरपंचायतीमध्ये कमळ फुलणार -आमदार प्रशांत ठाकूर पाली : प्रतिनिधी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अंगारक चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. 22) पालीतील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. बल्लाळेश्वराचा कौल भाजपच्या बाजूने असून नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत पालीमध्ये ‘कमळ’ फुलणार असल्याचा विश्वास आमदार ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला. काही दिवसांत …
Read More »नेरळ मोहाचीवाडीतील महिलांची फसवणूक
सोन्या-चांदीच्या दागिन्यासह भांडी घेऊन फेरीवाल्या महिला फरारी कर्जत : बातमीदार जुनी भांडी नवीन करून देतो, असे भासवून दोन फेरीवाल्या महिलांनी नेरळ मोहाचीवाडी (ता. कर्जत) गावातील 15 महिलांची फसवणूक केली. तसेच गावातील काही महिलांचे सोन्याचांदीचे दागिने घेऊन या फेरीवाल्या महिला फरार झाल्या आहेत. याबाबत काही ग्रामस्थ महिलांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार …
Read More »बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीमध्ये गर्दी
पाली : प्रतिनिधी अष्टविनायकांपैकी एक स्थळ असलेल्या पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 23) भाविकांची अलोट गर्दी झाली होती. धार्मिक स्थळे, मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंगळवारी पालीमध्ये गर्दीचा उच्चांक गाठला. मुबंई, ठाणे, पुणे आदी शहरांतील …
Read More »माथेरानमधील पाण्याचे दर कमी करा
अन्यथा उपोषण; मनसेचा इशारा कर्जत : बातमीदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून माथेरानमध्ये पाणीपुरवठा केला जातो. त्या पाण्याचा प्रति एक हजार लिटरचा दर हा देशात सर्वात जास्त आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून माथेरानमधील पाण्याचे दर कमी करा; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची …
Read More »दिवेआगरच्या मंदिरात गणपतीच्या सुवर्ण मुखवट्याची आज प्रतिष्ठापना
अलिबाग : प्रतिनिधी दिवेआगर येथील मंदिरात नव्याने तयार करण्यात आलेल्या गणपतीच्या सुवर्ण मुखवट्याची प्रतिष्ठापना अंगारक चतुर्थीचे औचित्य साधून मंगळवारी (दि. 23) केली जाणार आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील मंदिरातून 23 मार्च 2012 रोजी दरोडेखोरांनी दोन सुरक्षा रक्षकांचा खून करून सुवर्णगणेशाचा मुखवटा व दागिने मिळून एक किलो 600 ग्रॅम सोने पळवून …
Read More »महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट, नाकर्त्या कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त; आमदार किसन कथोरे यांचा आरोप
अलिबाग ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट व नाकर्त्या कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हे कमी म्हणून की काय अतिवृष्टीबाधित आणि वादळग्रस्तांना अत्यल्प मदत देऊन राज्य सरकारने शेतकर्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा आरोप भाजप नेते आमदार किसन कथोरे यांनी केला. ते सोमवारी (दि. 22) अलिबागमध्ये आयोजित भाजपच्या पत्रकार परिषदेत …
Read More »खालापुरात स्थानिक स्वराज्य संस्थेला मरगळ
विकासकामे कागदावरच खोपोली : प्रतिनिधी खालापूर पंचायत समितीमधील महत्त्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्याने तालुक्यातील शिक्षण, आरोग्य आणि विकासकामांचा खेळखंडोबा झाला आहे. शिवाय ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशी प्रकरणाला ब्रेक लागला आहे. खालापूर तालुका मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत, आणि औद्योगिक प्रगतीत पुढे असूनदेखील विकासाची गंगा गावोगावी पोहचलेली नाही. खालापूर तालुक्यात चव्वेचाळीस ग्रामपंचायती आहेत. या …
Read More »