पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील कानसळ गावानजीक तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दीपक लक्ष्मण पवार (31) असे मयत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह येथील पडीक शेताच्या बांधाच्या कडेला साठलेल्या पाण्याजवळ आढळला. या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिताराणी खिल्लारे यांनी नकार दिला. …
Read More »रायगडात तब्बल 670 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 13 रुग्णांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात तब्बल 670 नव्या कोरोना रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 2) झाली. एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याचा जिल्ह्यातील हा आतापर्यंतचा नवा उच्चांक आहे. दुसरीकडे दिवसभरात 477 जण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 307, अलिबाग 91, रोहा 53, माणगाव 49, …
Read More »पर्यटकांसाठी माथेरान अखेर खुले
कर्जत : बातमीदारसाडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अखेर 2 सप्टेंबरपासून माथेरान पर्यटनस्थळ सर्व पर्यटकांसाठी खुले झाले आहे. राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेनच्या नव्या परिपत्रकानुसार रायगड जिल्हाधिकार्यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे माथेरानमध्ये आनंदाचे वातावरण आहे.रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्ये वाढू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून माथेरान हे 17 …
Read More »पाली-भूतिवली धरणातील पाणी स्थानिकांना मिळावे
माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मागणी कर्जत : बातमीदारधरण बांधून पूर्ण आहे, पण धरणाचे पाणी शेतीला सोडण्यासाठी कालवे नाहीत अशी स्थिती कर्जत तालुक्यातील पाली-भूतिवली धरणाची आहे. या धरणातील पाणी आजूबाजूची गावे व वाड्यांना मिळावे यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे. धरणाच्या कालव्यांची कामे बिल्डर लॉबीला फायदा व्हावा यासाठी अडवून ठेवणार्या …
Read More »पशूंसाठी रोग नियंत्रण लसीकरण मोहिमेस सुरुवात
पाली ः प्रतिनिधी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ्या खुरकूत रोग नियंत्रणाकरिता लसीकरण मोहिमेस मंगळवारपासून (दि. 1) सुधागड तालुक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक जांभूळपाडा कार्यक्षेत्रातील टिपूदेवी देवीचंदजी संघवी गोशाळा येथे एकूण 165 जनावरांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणापूर्वी सर्व जनावरांच्या कानात 12 आकडी बिल्ले टोचण्यात …
Read More »अपघातात क्लिनरचा जागीच मृत्यू
खोपोली ः प्रतिनिधी खंडाळा घाटात मुंबई-पुणे जुना महामार्ग व एक्स्प्रेस वे जुळतात त्याअगोदर असलेल्या अंडा पॉइंट येथे बुधवारी (दि. 2) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात गाडीतील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत खोपोली पोलिसांत नोंद झाली असून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बाजूकडून मुंबईकडे जात असलेला कंटेनर अंडा …
Read More »बाजारपेठेतील मोकळ्या जागेत वाहनांची पार्किंग
रोहे ः प्रतिनिधी रोहा शहरात वाहतूक कोंडी होऊ नये व शहरातील बेशिस्तपणा जावा यासाठी रोहा-अष्टमी नगरपालिकेच्या वतीने रोहा बाजारपेठेतील हातगाडी व्यावसायिक, फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्यामुळे बाजारपेठेत रस्त्यावर जागा मोकळी झाली होती. आता या ठिकाणी बाजारहाटासाठी आलेले नागरिक चारचाकी गाड्या उभ्या करीत असल्याने बाजारपेठेतील मोकळी जागा …
Read More »पुढच्या वर्षी लवकर या..!
बोर्ली पंचतन ः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बोर्ली पंचतनच्या ’बोर्लीचा राजा’ला भावपूर्ण वातावरणात दिवेआगर समुद्र किनार्यावर निरोप देण्यात आला. आसमंतात झालेल्या रंगांच्या उधळणीत गणरायाची छायाचित्रकार अमेय नाझरे यांनी टिपलेली विलोभनीय छबी.
Read More »माणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून मागील सात दिवसांत 164 नवे रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी तालुक्यातील तमाम नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. माणगाव तालुक्यात अनलॉक प्रक्रियेत कोरोनाचे रुग्ण दरदिवशी आढळत असल्याने ही प्रशासनाबरोबरच नागरिकांसाठीही धोक्याची घंटा आहे. तालुक्यात 26 ऑगस्ट ते …
Read More »उसरोली वालवटी पूल धोकादायक
मोठ्या दुर्घटनेची शक्यता; ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील उसरोली वालवटी पूल धोकादायक झाला असून सदरचा पूल कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलावरून पास झाल्यावर बाजूच्या चार गावांशी संपर्क होऊ शकतो, परंतु हा पूल कोसळल्यास ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांचा संपर्क तुटून मोठी समस्या …
Read More »