अलिबाग : प्रतिनिधी – रायगड जिल्हा परिषदेच्या सामन्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांची धुळे जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांना शुक्रवारी (दि. 7) जिल्हा परिषद कर्मचारी संघटना व अधिकारी यांच्यातर्फे निरोप देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्व. प्रभाकर पाटील सभागृहात निरोप समारंभ …
Read More »कर्जतमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना रक्षाबंधन
भाजप महिला मोर्चाचा उपक्रम कर्जत : बातमीदार – कर्जत तालुका भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालयांत जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला. या उपक्रमाबद्दल शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांनी आनंद व्यक्त केला. भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील …
Read More »पावसाच्या तडाख्यातून आजीबाईंना वाचविले; पोलीस शिपायाची कामगिरी
मुरूड : प्रतिनिधी – नागरिकांच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्या पोलीस खात्याची सामाजिक बांधिलकी पुन्हा दिसून आली आहे. एका 77 वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस शिपाई सागर जनार्दन रसाळ यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे नातेवाईकांची भेट घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती असे की, मुरूड पोलीस ठाण्याचे शिपाई सागर रसाळ आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना शहरातील दस्तुरी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धा पॉलिसी, सुरक्षा किटचे वाटप
धाटाव : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील कोरोना योद्ध्यांना युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून विमा पॉलिसी, तर धाटाव विभागात नाभिक सामाजातील बांधवांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोठेही बॅनरबाजी …
Read More »आगरदांडा जेट्टी मच्छीमारांना उपलब्ध करून द्या
अन्यथा आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधी – मुंबई येथील मासळीचे मुख्य मार्केट बंद असल्याने राजपुरी, दिघी, मुरूड व एकदरा येथील मच्छीमारांना मासळी विकता येत नाही. त्यामुळे पकडलेली मासळी फुकट जात आहे. आगरदांडा येथील जेट्टी मुंबईपासून जवळ असल्याने व मोठ्या बोटींना सोयीस्कर असा धक्का असल्याने मुंबईचे बाजार सुरू होईपर्यंत किमान दोन …
Read More »रायगडात 379 नवे रुग्ण; सहा जणांचा मृत्यू
पनवेल : रायगड जिल्ह्यात 379 कोरोना रुग्णांची गुरुवारी (दि. 6) नोंद झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 179, ग्रामीण 42) तालुक्यात 221, अलिबाग 28, खालापूर 26, रोहा 25, महाड 24, पेण 23, उरण 17, माणगाव नऊ, कर्जत पाच आणि सुधागड तालुक्यातील एकाचा समावेश आहे, …
Read More »हिंदू संघटना-भाजपतर्फे श्रीराम पूजन
खोपोली ः प्रतिनिधी अयोध्येत बुधवारी (दि. 5) राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोलीतही खोपोली भाजप, विहिंप व रा. स्व. संघातर्फे श्रीराम प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम कौटुंबिक व साधेपणाने साजरा करण्यात आला. माजी आमदार देवेंद्र साटम, शहर भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनी पाटील, रा. स्व. संघ …
Read More »मुरूडमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; दोघांचा मृत्यू
मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. गुरुवारी (दि. 6) तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने दीडशेचा टप्पा ओलांडून दोन रुग्णांचा मृत्यू झाला अहे. तालुक्यातील बोर्ली गावातील एक 60 वर्षीय, तर मुरूड कोळीवाड्यातील 50 वर्षीय पुरुषाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. तालुक्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल 155 इतकी झाली आहे. अजून …
Read More »वळके पंचक्रोशीत केवळ पाच दिवसांचे गणपती, दहीहंडीही साधेपणाने
रेवदंडा ः प्रतिनिधी वळके पंचक्रोशीतील सात गावांतील ग्राम कोरोना कमिटी, ग्रामपंचायत कमिटी, गाव अध्यक्ष व प्रत्येक गावातील मार्गदर्शक व्यक्ती, युवक प्रतिनिधींची रविवारी (दि. 2) बैठक झाली. विशेष समन्वय समितीच्या सभेत वळके पंचक्रोशीत फक्त पाच दिवसांचे गणपती व गोविंदा उत्सवही साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत वळके ग्रामपंचायतीच्या वतीने किशोर काजारे …
Read More »धरणांतील पाणीसाठ्यात वाढ
खालापूर ः प्रतिनिधी पावसाच्या संततधारेमुळे पाताळगंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ आली आहे, तर खालापूर तालुक्यातील डोणवत धरण ओव्हरफ्लो झाल्याने भिलवले, आडोशी अशी तिन्ही धरणे 100 टक्के भरल्याची माहिती कनिष्ठ अभियंता चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील खालापुरातील भिलवले धरण 5 जुलैला, तर कलोते मोकाशी येथील धरण 24 जुलैला व गुरुवारी डोणवत …
Read More »