Breaking News

Ramprahar Team

युवतीला फसवणार्या बंगाली बाबाला अटक

पनवेल : वार्ताहर प्रेमभंग झालेल्या उच्चोशिक्षित युवतीस लाखो रुपयाला गंडा घालणार्‍या एका भोंदू बंगाली बाबास गुन्हे शाखा कक्ष-2 (पनवेल)ने गजाआड केले आहे. खारघर येथे राहणारी एक 26 वर्षे युवती फेब्रुवारी 2021मध्ये प्रेमभंग होऊन प्रियकराने लग्नास नकार दिल्याने डिप्रेशनमध्ये गेली होती. ही युवती ट्रेनने प्रवास करीत असताना तिने बाबा बंगालीची प्रेमसंबंधातील …

Read More »

नवी मुंबई एपीएमसीत कोरोनाचा विसर

रुग्णवाढ कायम असताना नियमांचे सर्रास उल्लंघन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबईत येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढत चालले आहे. नवी मुंबई महापालिकातर्फे कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकार उपायोजना केल्या जात आहे तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे …

Read More »

नवघर गावातील दफनभूमीची समस्या सोडवा; ग्रामस्थांची मागणी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील नवघर गावात दफनभूमीची समस्या अधिकच बिकट होत चालली आहे. दफनभूमीसाठी पुरेशी योग्य जागा उपलब्ध नसल्याने लहान मुलांच्या अंत्यसंस्काराचा, दफनविधीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच या ठिकाणी विद्युत डिपीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे येथील अडचणीत अधिकच भर पडली आहे. या संपूर्ण प्रकाराकडे नवघर ग्रामस्थ …

Read More »

पनवेलच्या गाढी नदीतून जलपर्णी बाहेर काढण्यास सुरुवात

पनवेल : रामप्रहर वृत्त तक्काजवळील असलेल्या गाढी नदी पूल परिसरात मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाल्याने भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेला नदीतून जलपर्णी बाहेर काढण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून तत्काळ कार्यवाही करीत नदीतून जलपर्णी काढण्याचे काम सुरू करण्यात आले. या वेळी नगरसेवक …

Read More »

विंधणे तलावात मृत माशांचा खच

वातावरणातील बदलामुळे मत्स्यशेती व्यावसायिकांवर संकट उरण : प्रतिनिधी दिवसेंदिवस वातावरणातील होणार्‍या बदलामुळे उरण तालुक्यातील विंधणे येथील मत्स्यशेती करणार्‍या शेतकर्‍याच्या तलावातील दीड ते दोन टनापेक्षा अधिक वजनाचे मासळीचा खच मारून पडल्याने मत्स्यशेतीपालन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या मत्स्यव्यवसायिकांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे अतिशय मेहेनतीने मत्स्यव्यवसाय करणार्‍या शेतकर्‍याचे मोठे …

Read More »

सहकाराचा नवा मंत्र

सहकार चळवळीची बव्हंशी सूत्रे राज्य सरकारांच्याच हातात असतात. बहुराज्यीय (मल्टिस्टेट) संस्था सोडल्यास बाकी सर्व संस्था या बहुश: स्थानिकच असल्याकारणाने हे घडते. त्यामुळे साहजिकच सहकार चळवळ फोफावण्याला भौगोलिक आणि सामाजिक मर्यादा येतात. हे चित्र ओळखून पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारमध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानांच्या या घोषणेमुळे महाराष्ट्रातील …

Read More »

राजमुद्रा फाऊंडेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील राजमुद्रा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी राजेश डाके आणि सचिवपदी  श्रीकांत दरडे यांची निवड करण्यात आली. संस्थेची विशेष बैठक नुकतीच संस्थेचे संस्थापक अमित घाग याच्या उपस्थितीत धाटाव एमआयडीसीमधील मंदिरात झाली. या बैठकीत संस्थेची नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली. फाऊंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक कार्यकर्त्यांना लोकसेवा करण्याची संधी मिळावी, …

Read More »

खोपोली कोविड सेंटरला रुग्णोपयोगी साहित्याची भेट

खोपोली : प्रतिनिधी येथील गोदरेज कंपनीने सीएसआर फंडातून शुक्रवारी (दि. 9) खोपोली कोविड सेंटरला तीन लाख 80 हजार रुपये किमतीच्या रुग्णोपयोगी साहित्याची भेट दिली.  या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुमन अवसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, नगरसेवक मोहन अवसरमल नगरसेविका वैशाली जाधव, गोदरेज कंपनीचे अधिकारी प्रफुल्ल मोरे, राजेंद्र पाटील, डॉ. देव, तानाजी चव्हाण, …

Read More »

कोंझरीतील बेकायदा उत्खननाच्या चौकशीची मागणी

‘वायूदूत’ने वेधले जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष अलिबाग : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील कोंझरी येथे मातीचे बेकायदा उत्खनन सुरू आहे. ते थांबविण्यात यावे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी वायूदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्ष तृषाली पाटील यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. कोंझरी येथील गट क्र. 91 ही शासकीय जागा आहे. या जागतून …

Read More »

उघाडीचा लिलाव पुन्हा करा

पेणमधील धोंडपाडा ग्रामस्थांची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत हद्दीतील उघाड्यांचा लिलाव करण्याबाबतच्या नोटीस खारभूमी विकास विभागाकडून बजावण्यात आल्या होत्या, मात्र उंबर्डे ग्रामपंचायतीमध्ये ही नोटीस पोहोचली नव्हती, त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्‍यांना लिलावामध्ये सहभाग घेता नव्हता. हा लिलाव पुन्हा करण्याची मागणी धोंडपाडा गावातील शेतकर्‍यांनी केली आहे.  खारभूमी विकास विभागाच्या …

Read More »