Breaking News

Ramprahar Reporters

सत्तेची समीकरणे मांडणार्यांवर काहीही बोलणार नाही : फडणवीस

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रात सत्तेची समीकरणे रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेक जण बोलत आहेत, मात्र मी त्याबाबत काहीही बोलणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सत्तेच्या समीकरणावर रोज कोणी ना कोणी बोलत आहे. त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल याची खात्री …

Read More »

समुद्र खवळला; ‘महा’चक्रीवादळाचा धोका!

मच्छीमारांना परत येण्याचे आवाहन मुंबई ः प्रतिनिधी अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस (8 नोव्हेंबरपर्यंत) मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छीमार समुद्रात गेले असतील त्यांनी तातडीने परत यावे, असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे बुधवार …

Read More »

खंडाळा घटात बस अपघातात पाच ठार

मुंबई-पुणे महामार्गावरील दुर्घटनेत 24 जखमी, 13 गंभीर खालापूर, खापोली ः प्रतिनिधी पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात एक खासगी बस 60 फूट दरीत कोसळली. भल्या पहाटे झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. अपघातात इतर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील 13 प्रवासी गंभीर आहेत. त्यांना …

Read More »

साजन भानवालचे कांस्य हुकले जागतिक युवा कुस्ती स्पर्धा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था तीन पदकांचा मानकरी ठरलेल्या साजन भानवाल (77 किलो) याला ग्रीको-रोमन प्रकारात कांस्यपदकाने हुलकावणी दिली. बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी भारताच्या रवीने (97 किलो) रिपिचेज फेरीत स्थान मिळवले आहे. तुर्कीच्या सेरकान अयोकुन याच्यासमोर भानवालचा निभाव लागला नाही. त्यामुळे कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत …

Read More »

रोहित शर्माने विराट, धोनीलाही टाकले मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा सलामीवीर आणि टी-20 क्रिकेट संघाचा बदली कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात अवघ्या नऊ धावा करून बाद झाला, मात्र या नऊ धावांसह त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये मोठा टप्पा गाठला. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. रोहितने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामने …

Read More »

भारतीय महिलांची विंडीजवर मात; मराठमोळी पूनम राऊत चमकली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मराठमोळी पूनम राऊतचे अर्धशतक आणि कर्णधार मिताली राज-हरमनप्रीत कौरच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारतीय महिलांनी दुसर्‍या वन डे सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिलांनी 6 गड्यांच्या मोबदल्यात 191 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर भारतीय महिलांनी 53 धावांनी विजय मिळवला. …

Read More »

‘देव तारी त्याला’; चेंडू स्टम्पला लागूनही वॉर्नर नाबाद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 3-0 असे पराभूत केले. ऑस्ट्रेलियाकडून संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करणार्‍या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला. वॉर्नर तीनही टी-20 सामन्यांत नाबाद राहिला. तिसर्‍या आणि अंतिम मॅचमध्ये त्याने नाबाद 57 धावा केल्या आणि संघाला 7 …

Read More »

तुपगावातील कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

मोहोपाडा ः वार्ताहर चौक तुपगावमधील होतकरू आणि सामाजिक कार्याची आवड असणार्‍या तरुणांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शनिवारी (दि. 2) भाजपत जाहीर प्रवेश केला. या वेळी तुपगावातील प्रतीक सुभाष गुरव, जयेंद्र राजेंद्र गुरव, नागेश प्रकाश खरात, मोहन गजानन गुरव, चैतन्य कैलास कुंभार यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी …

Read More »

भातशेतीची नुकसानभरपाई तातडीने द्यावी ः आ. प्रशांत ठाकूर

भातशेती नुकसानीची पालकमंत्र्यांसह पाहणी पनवेल ः प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याने रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्याची शनिवारी (दि. 2) पाहणी केली. त्यांनी शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी संबंधित अधिकार्‍यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. बांधनवाडी व अन्य परिसरातील शेतीची या वेळी अधिकार्‍यांसह पाहणी करण्यात आली. …

Read More »

पीक नुकसानीचे पंचनामे करा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सूचना अलिबाग ः जिमाका जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शासकीय यंत्रणांनी शेतकर्‍यांपर्यंत पोहचून नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकर्‍यांना दिलासा कसा देता येईल असे प्रयत्न करावेत. जिल्हा स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, तसेच पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश राज्यमंत्री, बंदरे, …

Read More »