Breaking News

Yearly Archives: 2021

मान्सून आज भारतीय किनार्‍यावर धडकणार; हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था मान्सून सोमवारी (31 मे) भारताच्या दक्षिण किनार्‍यावर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. त्याचप्रमाणे केरळच्या दक्षिणेकडील भागात पावसाळा सुरू होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रातून राज्याच्या दिशेने येत असलेल्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी …

Read More »

रायगड पोलिसांकडून अवैध कत्तलखाना उद्ध्वस्त; कर्जत साळोख येथे कारवाई

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील साळोख येथे अवैधरित्या चालविण्यात येणार्‍या जनावरांच्या कत्तलखान्यावर रायगड जिल्हा पोलिसांच्या पथकाने रविवारी (दि. 30) छापा टाकून 42 जनावरांची सुटका केली. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास साळोख गावातील बुबेरे आळी या ठिकाणी धाड टाकली. त्या वेळी त्यांना तेथे …

Read More »

मुंबई ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने गरजू पालक, स्कूल बस कर्मचारी आणि पत्रकारांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते रविवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीच्या वतीने आयोजित …

Read More »

जीवनावश्यक वस्तूंचे गरजूंना मोफत वाटप; मोदी सरकारची सप्तवर्षपूर्ती

पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला केंद्रात सत्तेत दुसर्‍यांदा येऊन दोन, तर एकून सलग सात वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 मे 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यानिमित्ताने भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

मोदी सरकारच्या यशस्वी सात वर्षांनिमित्त अमित शाहांच्या भावना

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी  (एनडीए) सरकारला केंद्रात सत्तेत दुसर्‍यांदा येऊन दोन, तर एकून सात वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 मे 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. केंद्रातील सत्तेत सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजप नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा …

Read More »

पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’; ऑक्सिजन वॉरियर्सचे केले कौतुक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशाच्या कानाकोपर्‍यातून विविध राज्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला. यासाठी रात्रंदिवस झटणार्‍या ऑक्सिजन वॉरियर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) मन की बात कार्यक्रमातून कौतुक केले. या वेळी त्यांनी देशातील विविध विषयांवर भाष्य केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद …

Read More »

खोपोली भाजपतर्फे आदिवासींना मदतीचा हात

खोपोली ः प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारला 31 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त रविवारी (दि. 30) खोपोली भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांना अन्नधान्य, मास्क तसेच सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. या वेळी सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, दिलीप पवार, चंद्राप्पा अनिवार, रमेश …

Read More »

पंतप्रधानांच्या यशस्वी कामगिरीबद्दल म्हसळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

म्हसळा ः प्रतिनिधी देशाचे कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे यशस्वी कामगिरी केल्याबद्दल भाजप म्हसळा तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे देशातील 135 कोटी जनतेचे यशस्वीपणे नेतृत्व केल्याबद्दल भाजप सबंध देशभर आनंद उत्सव साजरा करीत आहे. कोरोना महामारी तसेच …

Read More »

रोह्यातील नुकसानग्रस्त बागायतदाराला भाजपकडून दिलासा

धाटाव ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील बाहेगाव फळ, भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु या गावातील अनेक शेतकरी आणि बागायतदारांचे तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दक्षिण रायगड भाजपच्या शिष्टमंडळाकडून येथे भेट देण्यात आली. या वेळी त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदतीचे आश्वासन देण्यात आले. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना जीवनावश्यक …

Read More »

वणवे लावणार्यांवर कडक कारवाईची मागणी

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वणवे लागत आहेत. या आगी लागतात की जाणूनबुजून लावल्या जातात याचा शोध घेणे गरजेचे आहे. वणवे लावणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे. साधारणपणे फेब्रुवारीपासून आजतागायत मोठ्या प्रमाणात आगी लावण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनामार्फत दरवर्षी वनीकरणाच्या माध्यमातून …

Read More »