Breaking News

संपादकीय

राहुल वैद्य : कर्जतचं सांस्कृतिक वैभव

डोंबिवलीसारख्या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत जन्मल्यानंतर जातिवंत कलाकार घडतो हे त्रिवार सत्य आहे. त्याच डोंबिवलीमध्ये जन्मलेले राहुल वैद्य आज नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील मोठे नाव समजले जातात. डोंबिवलीमधील साहित्य, नाट्य, सांस्कृतिक चळवळीत हिरिरीने स्वतःला झोकून देत काम करण्याची राहुल यांची वृत्ती खरंतर त्यांच्या वाटचालीचे आणि यशाचे गमक म्हणायला हवे. मूळचे डोंबिवलीकर …

Read More »

विकासाला मत द्या

महाराष्ट्र विधानसभेच्या सोमवारी (दि. 21) होणार्‍या निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा घटनादत्त अधिकार दिला आहे. मतदारांनी कर्तव्य भावनेने, नकाराधिकार अर्थात ‘नोटा’ हा पर्याय न वापरता सर्वोत्तम उमेदवाराला मतदान करावे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्यांचा विजय एकतर्फी असला …

Read More »

महाराष्ट्राच्या मातीत महायुतीचा महाझंझावात

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून, त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे 24 तारखेला निकाल लागेल. महाराष्ट्राच्या महासंग्रामात महायुती विरुद्ध महाआघाडी अशी प्रमुख लढत आहे. एका सर्वेक्षणातून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत येणार असल्याचे जनमत नोंदविण्यात आले आहे. फार फार …

Read More »

तोचि साधू ओळखावा…

समाज नियंत्रणाच्या संदर्भात सामाजिक संस्थांकडे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते. सामाजिक कार्याच्या पूर्तीसाठी व्यक्तीवर्तनाला संघटित करीत व्यवस्था कार्यान्वित करण्याचे काम सामाजिक संस्था करीत असतात. तसेच समाजात शांतता, सुव्यवस्था राखून अराजक शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे कामही सामाजिक संस्थांमार्फत केले जाते. आज देशात, राज्यात अनेक सेवाभावी संस्था कार्यरत असून वेगवेगळ्या समाजातील आर्थिक, …

Read More »

1952 साली विधानसभेच्या 316 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती!

महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी अशी प्रक्रिया भारताच्या मुख्य निवडणूक आयोगामार्फत सध्या सुरू आहे. 9 नोव्हेंबर 2019पर्यंत चौदावी विधानसभा गठीत करण्यात येईल. यानिमित्ताने आपल्या वाचकांसाठी काही जुन्या आठवणी, घटना यांची माहिती करून घेतली तर याचा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळू शकेल. …

Read More »

भाजपच्या ताकदीमुळे सेनेच्या उमेदवाराचा फायदा

अलिबाग-मुरूड मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र दळवी विरुद्ध शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडितशेठ पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टीची साथ लाभल्याने शिवसेनेचे पारडे जड झाले आहे. भारतीय जनता पार्टीचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढवल्याने भारतीय जनता पार्टीची मते मोठ्या संख्येने वाढल्याचे …

Read More »

विजयाकडे वाटचाल

विरोधकांची अशी दयनीय अवस्था असताना सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीला पराजयाचे भय नसल्याचेच सिद्ध होते. विविध निवडणूक अंदाज संस्थांनी जाहीर केलेल्या ताज्या पाहणीतही महायुतीच्या विजयाचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले दिसते. गेले जवळजवळ महिनाभर सुरू असलेली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज (शनिवारी) सायंकाळी पाच वाजता संपुष्टात येईल. नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही आरोप-प्रत्यारोपांच्या …

Read More »

काँग्रेसच्या बंडखोरांमुळे आदिती तटकरेंच्या अडचणींत वाढ

श्रीवर्धन मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. त्यानंतर येथे शिवसेनेने आपले बस्तान बसवले. येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची फळी भक्कम आहे. त्यामुळेच श्याम सावंत येथे विजयाची हॅट्ट्रिक साधू शकले होते. एवढेच नाही तर श्याम सावंत यांनी शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य असलेले तुकाराम सुर्वे यांनी श्याम सावंत यांचा पराभव केला …

Read More »

डिजिटल मीडियाची चलती

फेसबुककडील आकडेवारीनुसार त्यांच्याकडील राजकीय जाहिराती महाराष्ट्रातील लाखो लोकांनी पाहिल्याचे दिसत असून गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रात राजकीय पक्षांकडून फेसबुकवर लाखो रूपयांच्या जाहिराती प्रसारित केल्या गेल्या आहेत. समाजमाध्यमांच्या लोकप्रियतेमुळेच सर्वच पक्षांकडून या डिजिटल मीडियाला प्राधान्य दिले जाते आहे. डिजिटल माध्यम प्रभावी असले तरी, जनतेच्या मनात काय आहे ते ओळखून त्यानुसार प्रचाराची आखणी केली …

Read More »

अयोध्या राम जन्मभूमी आणि सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात अयोध्या येथील राम जन्मभूमी वादावर सलग 39 दिवसांपासून सुरू असलेली सुनावणी बुधवारी (दि.16) संपली. या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आल्यानंतर 17 नोव्हेंबरला फैसला सुनावण्यात येणार आहे. आतापर्यंत 39 सुनावण्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुमारे 160 तास सर्व बाजूंचे म्हणने ऐकून घेतले. हिंदू पक्षाकडून 16 दिवसांत 67 तास 35 मिनिटे आपली …

Read More »