शहरासह तालुक्यात कोरोनाच्या नियंत्रणासाठी जनजागृती उरण : वार्ताहर कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना शासनाच्या आकडेवारीनुसार पुढील काही आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. उरण तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना विषय नागरिकांमध्ये जागृकता वाढविण्यासाठी उरण येथील तहसील कार्यालय, उरण पंचायत समिती, डीओएचसी तसेच उरण मेडीकल असोसिएशन यांचेमार्फत जनजागृती …
Read More »नवी मुंबईत पुन्हा होणार निर्बंध लागू
कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; दुकानांच्या वेळांतही बदल नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कहर कमी होत असतानाच नवी मुंबई शहरातील दैनंदिन रुग्णसंख्याही 50पेक्षा कमी झाल्याने शहरातील कोरोना निर्बंध उठविण्यात आले होते, मात्र मागील आठ दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णवाढ होत आहे. त्यात डेल्टा प्लसचा संभाव्य धोका असल्याने राज्य शासनाच्या सूचनेनुसार …
Read More »पुन्हा एकदा अयोध्या
भारतीय लोकशाहीच्या मागे लागलेला वादंगांचा ससेमिरा रामराज्य अवतरले तरी थांबणार नाही हे जणु नक्की झाले आहे. अर्ध्या शतकाहून अधिक काळ सुरू असलेला अयोध्येतील रामजन्मभूमीचा तिढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे लीलया सुटला. त्यानंतर यासंदर्भातील अवघा वाद संपुष्टात येईल आणि अयोध्येत उभारण्यात येणारे श्रीरामप्रभूंचे भव्य मंदिर भारतीयत्वाचे प्रतीक बनून राहील अशी …
Read More »सीएनजी गाड्यांना आगी लागण्याच्या प्रकारात वाढ
पनवेल : वार्ताहर सीएनजीवर चालणार्या गाड्यांना अलिकडच्या काळात आगी लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्या आसपास घडताना दिसत आहेत. मग ती गाडी कंपनी फिटेड असो अथवा बाजारात बसविलेले सीएनजी असो रस्त्यावरून चालत्या गाडीला किंवा उभ्या गाडीला अचानक आग लागते. अॅडव्हान्स टेक्नॉलजीने एक जादुई कांडी फिरविल्याप्रमाणे फोर व्हिलर चक्क स्वस्त दरांत उपलब्ध …
Read More »पाली बायपासला शेतकर्यांचा विरोध
दुबार शेती कायमची उद्ध्वस्त केली जात असल्याचा आरोप पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी बायपास मार्गाचा पर्याय उभा केला जात आहे. मात्र पाली, झाप, बुरमाळी येथील शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेत नव्याने होऊ घातलेल्या या बायपास मार्गाला कडाडून विरोध केला. नियोजीत पाली झाप बलाप बायपास …
Read More »बाजारात उत्तम वेळ साधाल तर फसाल!
बाजार वरती गेल्यास बाजारास पूरक वातावरण कसं तयार झालंय वगैरेबद्दल विश्लेषक चर्चा करतात व बाजार पडल्यावरदेखील नफेखोरीमुळं बाजार कसा पडला हेदेखील तितकंच जोरकसपणे सांगतात. म्हणूनच कोणावर अवलंबून न राहता व बाजारातील गुंतवणुकीबाबत उत्तम वेळ साधायचा प्रयत्न न करता जोखीम मोजून केलेली गुंतवणूक ही नक्की चांगला परतावा देऊ शकते. आजीच्या जवळी …
Read More »तेजी-मंदीच्या ताणातून सुटका करून घेण्यासाठी…
शेअर बाजार नवनवे उच्चांक प्रस्थापित करत असताना गुंतवणूकदार या नात्याने त्यात प्रवेश करावा, अशी अनेकांची इच्छा होते, पण आता बाजार इतका तापला आहे की त्यात नवे गुंतवणूकदार पोळले जाण्याची शक्यता वाढली आहे. तसे काही होऊ नये म्हणून म्युच्युअल फंडात आणि त्यातही बॅलन्स अॅडव्हानटेज फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे. शेअर …
Read More »कळंबोलीत श्रीराम मंदिर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
भाजप नगरसेवक हरेश केणी यांची लाखाची मदत कळंबोली ः प्रतिनिधी अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी येथील राम मंदिराच्या उभारणीचा आरंभ झाला असून, त्याकरिता सर्व स्तरांतून आलेल्या निधीतून मंदिरासाठी हातभार लावला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कळंबोलीत मकरसंक्रांतीचे औचित्य साधून श्रीराम मंदिर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मंदिर समिती कळंबोलीचे नगर अभियान प्रमुख …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या स्वखर्चाने पुनाडे येथे विकास कामे
उद्घाटनावेळी ग्रामस्थांनी मानले आभार उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पुनाडे आदिवासी येथे पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन व मोटारचे काम आमदार महेश बालदी यांच्या स्वखर्चाने पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते रविवारी (दि. 17) झाले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, तालुका …
Read More »रायगडात लसीकरणाला प्रारंभ
जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला पहिला डोस अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील चार केंद्रांवर शनिवारी (दि. 16) कोविशिल्ड लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. या लसीकरण मोहिमेची सुरुवात आरोग्य कर्मचार्यांपासून करण्यात येत आहे. अलिबाग येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. अलिबाग येथील जिल्हा शासकीय …
Read More »